तालुक्यात शेतीकामासाठी स्थानिक मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे, कांदा लागवडीसाठी विशिष्ट देवीत काम पूर्ण करणे आवश्यक असते, त्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊनही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांनी पिके तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून रोग आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता
Lotus Roots Farming: गावांपासून शहरांपर्यंत कमळाच्या काकडीला जास्त मागणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे उत्पादन शहरातील मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये थेट विकू शकता आणि नफा कमवू शकता
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. वेळेच्या बाबतीत ऐतिहासिक ठरलेल्या या भाषणामध्ये त्यांनी अनेकदा आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, २०वा हप्ता ९ जुल्यानंतर जारी केला जाऊ शकतो. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा, जो २ जुलै ते ९ जुलै…