अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. वेळेच्या बाबतीत ऐतिहासिक ठरलेल्या या भाषणामध्ये त्यांनी अनेकदा आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, २०वा हप्ता ९ जुल्यानंतर जारी केला जाऊ शकतो. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा, जो २ जुलै ते ९ जुलै…