२०२५–२६ या वर्षात कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ८५ तुती बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांकडून ६९४१.८०० किलो बीजकोषांची खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी ८८,५७,३५५ रुपये अदा करण्यात येणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे, ज्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पिक पाहणीची नोंद केलेली नाही.
मागील, म्हणजेच २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले होते.
दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
मशागतीसाठी अवजारे मोठ्या प्रमाणात घ्यावी लागतात. त्यामुळे एकूणच द्राक्ष बाग उभारणीचा एकूण विचार केला तर कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक द्राक्ष बागेसाठी करावी लागते.
शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाय नसल्याने तो माल इतर खत्तांसोबत शेतक-यांच्या माथी मारला जातो. युरिया खत २६६ रुपयांवर विक्री करू नये असे निर्देश आहेत.
तालुक्यात शेतीकामासाठी स्थानिक मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे, कांदा लागवडीसाठी विशिष्ट देवीत काम पूर्ण करणे आवश्यक असते, त्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊनही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांनी पिके तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून रोग आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता
Lotus Roots Farming: गावांपासून शहरांपर्यंत कमळाच्या काकडीला जास्त मागणी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे उत्पादन शहरातील मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये थेट विकू शकता आणि नफा कमवू शकता
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. वेळेच्या बाबतीत ऐतिहासिक ठरलेल्या या भाषणामध्ये त्यांनी अनेकदा आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, २०वा हप्ता ९ जुल्यानंतर जारी केला जाऊ शकतो. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा, जो २ जुलै ते ९ जुलै…