देवळी तालुक्यात सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचे पंचनामे रखडल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला हार व नारळ अर्पण करून निषेध नोंदवला.
सभेच्या निमित्ताने पिंपोडे बुद्रुक गटाची पशुसुधार समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासह शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आज किंवा उद्यापर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. आयटीसी (ITC) प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणास काहीसा उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम…
ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या, स्मार्टफोन हाताळण्यातील अडचणी आणि तांत्रिक माहितीचा अभाव यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी वेळेत करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकदा शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित…
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र…
Rohit Pawar News: गेल्या तीन-वर्षांपासून सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीकडून अपेक्षा होती, परंतु या सरकारने ज्याप्रमाणे 2017 मध्ये अटी-शर्ती लागू करून कर्जमाफीचा आत्माच काढून घेतला…
Solapur PM-Kisan yojna e-KYC: माळशिरस तालुक्यात ५५६. सांगोला तालुक्यात ५०६ आणि मंगळवेढा तालुक्यात ४६७ शेतकरी प्रलंबित आहेत. सोलापूर उत्तर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे १४१ शेतक-यांची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती कृर्षी…
Galmukt Dharan Galyukt Shivar yojana: राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे,
PM Kisan: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २३वा हप्ता जून किंवा जुलै २०२६ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का? पात्र लाभार्थी असूनही केवळ 'या' ३ महत्त्वाच्या तांत्रिक प्रक्रियांअभावी शेतकऱ्यांचे २…
Bheema Patas Sugar Factory- मागील वीस दिवसात अतिशय वेगाने या घडामोडी घडत असल्याने तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
आज भिलारे यांच्या बागेला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक आणि शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. लालसर आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहताना अनेकांना काश्मीरमधील सफरचंद बागांची आठवण होते.
२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे
यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत आहे.
अधिक उत्पादनाच्या मोहापायी रासायनिक खतांचा वापर वाढला. ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. खराब जमिनीत पीक घेण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर करावा लागत असल्याने हे घातक चक्र सुरूच आहे.
या परिस्थितीत, सरासरी गव्हाचे लागवडीखालील क्षेत्र २.२५ लाख हेक्टरवरून ३.०३ लाख हेक्टर झाले आहे, जे १३४.५४ टक्के आहे. तर, हरभरा ६.२६ लाख हेक्टरमध्ये पेरला गेला आहे,
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे पाऊल उचलले असून, 'महाविस्तार-एआय' (MahaVistar-AI) हे प्रगत मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे.