भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अक्षरशः आपले आयुष्य उधळून टाकले. यातीलच एक अपरिचित नाव म्हणजे नीरा आर्य, ज्या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर होत्या.
Freedom Fighters: भारत जगातील एक यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. 'स्वधर्म', 'स्वराज्य' आणि 'स्वदेशी' ही त्रिसूत्री भारताला स्वातंत्र्य मिळवताना करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रेरणा होती.
जॅक्सन प्रकरणातील सुगाव्यांमुळे ब्रिटिश पोलिसांना सावरकरांच्या दाराशी आणले. सावरकर त्यावेळी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होते. १३ मार्च १९१० रोजी पोलिसांनी त्यांना लंडन रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
पंडित जवाहरलाल नेहरू १९२१ साली प्रथमच तुरुंगात गेले. त्या काळात देशभरात असहकार चळवळीने जोर धरला होता. वर्षाच्या अखेरीस काही राज्यांमध्ये ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीर ठरवले
या घटनेनंतर ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि अंदमान-निकोबारच्या तुरुंगात पाठवले. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र, नीरा यांनी आपल्या देशभक्तीपासून माघार घेतली नाही.
१२ मार्च हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णदिन मानला जातो. याच दिवशी १९३० साली महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या अन्यायकारक मीठ कायद्याला विरोध करण्यासाठी ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू केली होती.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमुख १२ ठाणी आहेत. याचे दर्शन जेजूरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने देव संस्थान आणि पूरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी…
स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याप्रमाणे वर्षानुवर्षे अन्यायाच्या खाईत तडफडणाऱ्या कष्टकरी कामगारांना देखील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कायदा व विविध माथाडी बोर्डांच्या योजनेचे संरक्षण व स्वातंत्र्य मिळवून…
घराणेशाहीविरोधात मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की फक्त राजकीय विधानं करतो आहेत. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना डिवचलंय.