गेल्या वर्षीच प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस देण्यात आली होती. हा जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होते असून सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता, परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे अशीच…
'स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' आणि 'मुंबई क्लीन लीग'च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी 'एम पश्चिम' आणि 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कांजूरमार्ग येथील महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात दररोज सुमारे ६,२०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. जमिनीत कचरा साठवणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा वर्गीकरण या तीन पद्धतींनी काम चालते.
मुंबईतील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून 'भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे वॉर्ड मॅप तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
भिवंडीतील नाल्यांची दयनीय अवस्था समोर आली पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेकडून नालेसफाईची तयारी झालेली नाही. नालेसफाईत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप नगरसेवक सुमित पाटील यांनी केला आहे.
ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शरीराला संसर्गजन्य आजारांसोबतच त्वचा रोग किंवा श्वसनाचे विकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला कचरा न टाकू नये. जाणून घ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणारे आजार.
पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा–मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांची इंट्री आणि गाडी खाली करून बाहेर पडण्याची रेकॉर्डिंग होते, मात्र जेथे कचऱ्याचे वजन केले जाते, तेथे कोणत्याही प्रकारची सॉफ्टवेअर रिकॉर्डिंग अथवा डिजिटल तपासणी होत नाही.
मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरोघरी येणारे नेते हे नागरिकांच्या समस्या सोडवताना मात्र लपून बसताना दिसतात. वसमत शहर घाणीच्या विळख्यात अडकले असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे.
कॉर्निंग कंपनीकडून वासुली फाटा मार्गाकडे जाणाऱ्या एमआयडीसी रस्त्याच्या कडेला सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
Foreigner cleaned gurugram : दिल्लीमधील गुरुग्राममध्ये परदेशी लोकांनी कचरा साफ केला आहे. परदेशी पाहुणे चक्क रस्ता साफ करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
चाकण नगरपरिषद २०१६ मध्ये स्थापन झाली, परंतु गेल्या ९ वर्षांत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या मूलभूत सुविधांकडे आणि परिसराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.
महापािलकेकडून सातत्याने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्याचे आवाहन केले जाते. शहरात निर्माण हाेणारा कचरा गाेळा करून त्यावर प्रक्रीया करण्यासाठी विविध भागांत प्रक्रीया प्रकल्प उभे केले आहेत.
जत नगरपरिषद शेजारील ओढापात्रात तर मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे उगवली असून यामुळे ओढापात्र पूर्णपणे झाकून गेले आहे. यामुळेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत
गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला आहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप…