Karanja Garbage Issue: कारंजा नगर परिषद हद्दीत नाल्यांची साफसफाई, कचरा संकलन आणि घंटागाड्यांच्या तुटवड्यामुळे स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील या दयनीय परिस्थितीवर संतप्त नागरिकांनी 'घंटागाड्यांची…
मुंबईत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
खंडपीठाने महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
पाली हिल येथील विकेंद्रित कचरा-ऊर्जा प्रकल्पाची पुनर्रचना, आधुनिकीकरण आणि दीर्घकालीन संचालनासाठी एसपीव्हीची स्थापना केली जाईल. नोंदणीकृत खाजगी कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संस्था आणि इतर पात्र संघटना या प्रक्रियेत सहभागी होऊ…
पैठण शहरातील ७० हजार लोकसंख्येसाठी केवळ २ घंटागाड्या सुरू असून स्वच्छता यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून नगराध्यक्षांनी लवकरच १५ नव्या घंटागाड्या आणण्याचे आश्वासन…
गेल्या वर्षीच प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस देण्यात आली होती. हा जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होते असून सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता, परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे अशीच…
'स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' आणि 'मुंबई क्लीन लीग'च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी 'एम पश्चिम' आणि 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
कांजूरमार्ग येथील महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात दररोज सुमारे ६,२०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. जमिनीत कचरा साठवणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा वर्गीकरण या तीन पद्धतींनी काम चालते.
मुंबईतील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षण करून 'भौगोलिक माहिती व्यवस्थापन प्रणाली द्वारे वॉर्ड मॅप तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
भिवंडीतील नाल्यांची दयनीय अवस्था समोर आली पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेकडून नालेसफाईची तयारी झालेली नाही. नालेसफाईत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप नगरसेवक सुमित पाटील यांनी केला आहे.
ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शरीराला संसर्गजन्य आजारांसोबतच त्वचा रोग किंवा श्वसनाचे विकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला कचरा न टाकू नये. जाणून घ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणारे आजार.
पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा–मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांची इंट्री आणि गाडी खाली करून बाहेर पडण्याची रेकॉर्डिंग होते, मात्र जेथे कचऱ्याचे वजन केले जाते, तेथे कोणत्याही प्रकारची सॉफ्टवेअर रिकॉर्डिंग अथवा डिजिटल तपासणी होत नाही.
मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरोघरी येणारे नेते हे नागरिकांच्या समस्या सोडवताना मात्र लपून बसताना दिसतात. वसमत शहर घाणीच्या विळख्यात अडकले असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे.
कॉर्निंग कंपनीकडून वासुली फाटा मार्गाकडे जाणाऱ्या एमआयडीसी रस्त्याच्या कडेला सध्या कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
Foreigner cleaned gurugram : दिल्लीमधील गुरुग्राममध्ये परदेशी लोकांनी कचरा साफ केला आहे. परदेशी पाहुणे चक्क रस्ता साफ करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.