भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने टीम इंडियासमोर विजयासाठी 549 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारत या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला पण सुरवातीला दोन धक्क बसले…
गुवाहाटी येथे खेळवण्यात येत असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६ धावा करून ३१४ धावांची आघाडी घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हे स्टेडियम भारताचे ३० वे कसोटी स्थळ बनले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दूसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला असून दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी गमावून २४७ धावा केल्या आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू म्हणाले की, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवले पाहिजे. कडू यांच्या म्हणण्यानुसार, आसाममधील स्थानिक कुत्रे खातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिंदे गटातील आमदार खासदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. या गुवाहाटी दौऱ्यामध्ये राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि काही आमदार मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत जाणार नाहीत.
ठाकरे गटात उरलेल्या आमदार आणि खासदारांनाही लवकरच आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलं. ते आता आले असते तर त्यांना आम्ही घेऊन गेलो असतो.…