हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र शब्दात टीका केली जात आहे. आपल्या वडिलांवर होत असलेल्या टीकेला आता त्यांची लेक गार्गी सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याप्रकरणी भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची खिल्ली उडवली जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या आर्थिक रचनेतील गंभीर असंतुलन दर्शवणारी स्थिती आहे. ही असमानता दूर करण्याबाबत या अर्थसंकल्पात एक शब्द ही नाही असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भाजपची सत्ता जिथे जिथे आहे तेथे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. देशाची घटना आणि धर्मनिरपेक्षता सार्वभौमत्व आदी संरक्षक करण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसला हात द्यावा असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) मधील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत.
संविधानानुसार कोणाच्याही वाहनाला असे स्टिकर लावता येत नाही. याच कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा गोंधळ होतो. आमदार, खासदारांच्या वाहनाला स्टिकर लावणे योग्य नाही. आपणही आमदार होतो.
यात नाना पटोलेंच्या कार्यकारिणीतील अनेकांचा समावेश आहे. परंतु, तरुणांना थेट सरचिटणीस बनवून त्यांना संधी देण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवले.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पक्षाचे धोरण आणि विचारसरणी यामध्ये कोणताही बदल नाही आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत काँग्रेसचा सध्या कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
हिंदी भाषेवरील विवादानंतर फडणवीस म्हणाले की, भाषांवरील वाद अनावश्यक आहे आणि सरकार सर्व भारतीय भाषांना समान आदर देऊ इच्छिते. काँग्रेसने याला हिंदी लादण्याचे सुनियोजित षड्यंत्र म्हटले आहे
शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिला आहे.
आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात.
आगामी निवडणुकांसाठी स्थानिक नेते निर्णय घेतील. परंतु, सोबत येतील ते सहकारी असतील. याबाबत आधीच तसे कळविले आहे. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आहे.