Harshwardhan Sapkal News: देशभरात संघटना पुन्हा उभारण्यासाठी काँग्रेसने 'सृजन संघटना मोहीम' सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, देशभरातील विविध भागांतील काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे," अशा घणाघाती शब्दांत शिंदेंनी सपकाळ…
नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला आहे. पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार आणि अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानातून काँग्रेसने ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून झालेल्या मनधरणीला यश आले आहे.
शिवसेना (UBT) कडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण स्वतंत्र उमेदवार उभा करू, असे ठामपणे सांगितले.
अमेरिकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. यावरुन मोठा वाद निर्माण झाला. यावर सपकाळ यांनी जाहीर माफी मागितली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र शब्दात टीका केली जात आहे. आपल्या वडिलांवर होत असलेल्या टीकेला आता त्यांची लेक गार्गी सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याप्रकरणी भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची खिल्ली उडवली जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या आर्थिक रचनेतील गंभीर असंतुलन दर्शवणारी स्थिती आहे. ही असमानता दूर करण्याबाबत या अर्थसंकल्पात एक शब्द ही नाही असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भाजपची सत्ता जिथे जिथे आहे तेथे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. देशाची घटना आणि धर्मनिरपेक्षता सार्वभौमत्व आदी संरक्षक करण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसला हात द्यावा असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) मधील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत.