यात नाना पटोलेंच्या कार्यकारिणीतील अनेकांचा समावेश आहे. परंतु, तरुणांना थेट सरचिटणीस बनवून त्यांना संधी देण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवले.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पक्षाचे धोरण आणि विचारसरणी यामध्ये कोणताही बदल नाही आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत काँग्रेसचा सध्या कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
हिंदी भाषेवरील विवादानंतर फडणवीस म्हणाले की, भाषांवरील वाद अनावश्यक आहे आणि सरकार सर्व भारतीय भाषांना समान आदर देऊ इच्छिते. काँग्रेसने याला हिंदी लादण्याचे सुनियोजित षड्यंत्र म्हटले आहे
शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिला आहे.
आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात.
आगामी निवडणुकांसाठी स्थानिक नेते निर्णय घेतील. परंतु, सोबत येतील ते सहकारी असतील. याबाबत आधीच तसे कळविले आहे. महाराष्ट्रामध्ये विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आहे.
सध्या राज्यात परत एकदा राजकीय घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष आहे.
महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
देशात लवकरच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. यामुळे कोणाची संख्या किती आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी घाई न करता शांत रहावे, असे फुके म्हणाले आहेत.
कॉंग्रेसकडून राज्यात संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले आहे. दादरमधील बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.
राज्यात संस्कृती आहे, आपण धर्मासाठी समर्पित आहोत, त्यांनी आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली उंची तपासून पाहावे, नंतर फडणवीसांवर बोललं…
महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे.
१४० कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ काही आमदार आणि खासदारांद्वारे प्रतिनिधित्व करणे कठीण असल्याने नगरसेवक, सरपंच, सभापती आणि महापौर पदांची निर्मिती करून सत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रश्न विधान परिषदेत मांडला असता मंत्री महोदयांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. हा राजकीय विषय नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबसोबत केली. यावरुन माफी मागण्याची मागणी होत असताना त्यांनी वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
मुघल बादशहा औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत,. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुतीला मोठं बहुमत मिळालं. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर कॉंग्रेसने या पराभवाची गंभीर दखल घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांत तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.