“डिप्लोमा इन रुरल हेल्थ केअर” हा १ वर्षाचा कोर्स ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. या कोर्समध्ये प्राथमिक उपचार, स्वच्छता, रुग्णांची काळजी आणि मूलभूत आरोग्य ज्ञान दिले जाते.
इपॉक्सी फ्लोअरिंग (Epoxy Flooring): जमिनीवर साध्या फरशीऐवजी 'इपॉक्सी कोटिंग' केले जाईल. ही अखंड फरशी असल्याने त्यात सांधे नसतात, परिणामी धूळ आणि बॅक्टेरिया (जिवाणू) जमा होण्यास जागा उरत नाही.
पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
'मशरूम' हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आणि बरंच गुणकारी मानले जात आहे. मशरूम हे केवळ चवीलाच उत्कृष्ट नसतं. तर ते शरीरासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात.मशरूममध्ये बरेच गुणकारी तत्त्व असतात.
आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग…
बेडशीटची नियमित स्वच्छता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. तज्ञांच्या मते आठवड्यातून किमान एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे.
हेल्थकेयर क्षेत्र आता केवळ डॉक्टरांपुरते मर्यादित नसून, कुशल मॅनेजर्सचीही मोठी गरज निर्माण झाली आहे. MBA इन हेल्थकेयर केल्यास वैद्यकीय आणि व्यवस्थापन कौशल्यांचा संगम साधता येतो .
राज्य शासनाच्या वतीने 'वय वंदना कार्ड' विशेष मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत ७० वर्षांवरील प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जाणार आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
वाढत्या वयात शरीराला पोषण देण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
मुंबईमध्ये सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हे ऐतिहासिक यश संपादन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया
२०१० ते २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात तोंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या १, ८०३ रुग्णांची आणि तितक्याच संख्येतील निरोगी व्यक्तींची तुलना करण्यात आली.
जेवल्यानंतर अनेकांना विड्याची पाने आणि त्यात सुपारी, तंबाखू मिक्स करून खाण्याची सवय असते. काही दिवसभरात एकदाच पान खातात तर काहींना दिवसभरात सतत पान खाण्याची सवय असते. विड्याची पाने खाल्ल्यास पचनक्रिया…
मागील काही वर्षांमध्ये एड्सबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे दरवर्षी एड्स आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
दही थंडीत खाऊ नये असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी काही सोप्या ट्रीक्स आहेत ज्या वापरल्याने थंडीत दिवसात तुम्ही दही खाल्लं तरी त्याचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही. कोणती आहे…
आंबट फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतड्यांमध्ये विषारी वायू तयार होतात. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये.
आशिया कप 2025 मध्ये सर्वांचे मन जिंकणाऱ्या युवा खेळाडू तिलक वर्माने आपल्या आरोग्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. 2022 मध्ये त्याची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्याला गंभीर आजार झाला होता,…
संपूर्ण शरीराच्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये अतिशय तीव्र वेदना वाढू लागतात. या वेदनांमुळे काहीवेळा उभे राहता येत नाही. जाणून घ्या रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येणारी लक्षणे.
उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यानंतर सुद्धा अपचन होण्याची शक्यता असते.त्यामुळे उपवास सोडताना अतिशय कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे.