हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
भारतासह जगभरात हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. पुरुषांसह महिलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची समस्या वाढू लागली आहे. योग्य व वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास आजार कमी होतो.
पुरुषांमध्ये कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका उशिरा निदान व अनारोग्यदायी सवयींमुळे झपाट्याने वाढतो आहे. तज्ज्ञांचा सल्ला नियमित तपासणी, व्यायाम व सवयींवर नियंत्रण ठेवल्यास जीव वाचू शकतो.
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा अनेक लोक दुर्लक्ष करतात. आज आम्ही तुम्हाला जीव वाचवण्यासाठी श्रीराम नेने यांनी सांगितलेल्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
पुरुष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.त्यामुळे महिनाभराआधी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता ड़ॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची अनेक वेगवेगळी लक्षणे आहेत. पण बऱ्याचदा महिला शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.पहाटेच्या वेळी हार्ट अटॅक कशामुळे येतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.
हार्ट अटॅक येण्याआधी शरीरासोबतच चेहऱ्यावर सुद्धा अनेक बदल दिसून येतात. हे बदल योग्य वेळी ओळखून शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याआधी चेहऱ्यामध्ये होणारे बदल.
संपूर्ण जगभरात कोरोना महामारी पसरली होती. या विषाणूपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. जाणून घ्या हार्ट ब्लॉकेजची कारणे आणि लक्षणे.
२०२२ मध्ये भारतात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली, मागील वर्षी २८,४१३ च्या तुलनेत ३२,४५७ जणांची नोंद झाली, म्हणजेच १२.५% ची वाढ झाली. लक्षणे वेळेत समजून घ्या
पोलो सामन्यादरम्यान संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज नवी दिल्लीत केले जाणार आहे. अमेरिकन नागरिकत्वाच्या काही अटींमुळे त्यांचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब झाला.
उच्च रक्तदाबाला अनेकदा "सायलेंट किलर" म्हणून संबोधले जाते कारण यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसून कालांतराने हृदयाचे नुकसान होते. म्हणूनच २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढतो.
उन्हाळ्यात, विशेषतः उष्णतेच्या लाटेत हृदयविकाराचा धोका वाढतो. डिहायड्रेशन, रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि रक्त गोठणे ही मुख्य कारणे आहेत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, पाणी प्या आणि उन्हापासून दूर राहा.
आजच्या काळात हृदयविकाराचा झटका तरुणांना आपल्या विळख्यात घेत आहे. बदललेली लाइफस्टाइल, कोणत्याही वेळी खाणंपिणे, व्यायाम न करणे यामुळे मोठ्या प्रमाणात तरूणांना हार्ट अटॅक येताना दिसू येत आहे. मात्र हा हार्ट…
आजकाल हार्ट अटॅकचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच आता काही लोकं म्हणत आहे की थंड पाणी प्यायल्याने किंवा AC मध्ये सतत राहिल्याने हार्ट अटॅक येण्याची संभावना असते.
शरोरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेदना होऊ लागतात. या वेदना वाढू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. असे न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.