जालना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी जालन्यातील शिवसंवाद दौऱ्यात केले. मतदार याद्या पुनरीक्षण, बीएलएंची भूमिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य…
जालना जिल्ह्यातील मंठा शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मावस भावाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पैशांच्या वादातून आरोपीने विटेने डोक्यावर वार करत कलीम शेखचा खून केला. पोलिसांनी आरोपीला…
गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर जालना शहरात शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशाल कॉर्नर परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की यात पीडितांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले.
बदनापूर तालुक्यातील पांगरी येथे चुलत सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ट्रेड डीलच्या अफवांमुळे काल सोयाबीनचे दर घसरले आहेत. ट्रेड डीलच्या संदर्भात सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सोयाबीनचे दर पुन्हा पूर्वपदावर येतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील १८ वसाहतींमधील ६०२ उद्योग बंद पडले आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आरोग्य विभागाच्या सीएसआर निधीवरही याचे सावट आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झाला आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
जालन्यात 2012 मध्ये 2 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी रवी अशोक घुमरेची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा कायम राहणार.
प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जळगाव-जालना रेल्वे मार्गाचा खान्देशसह मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावातील सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवून मशागत केली.
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या
जालना: ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की “आमच्या जीआरला धक्का लागला तर मोठं आंदोलन उभं करू”.
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. क्रीडा शिक्षक प्रमोद खरात याला…