जालन्यात 2012 मध्ये 2 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपी रवी अशोक घुमरेची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा कायम राहणार.
प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जळगाव-जालना रेल्वे मार्गाचा खान्देशसह मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावातील सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवून मशागत केली.
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
जालन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. खरीप पिकाचीही वाट लागली आहे. यंदाचा पाऊस बराच लांबला असून शेतकऱ्यांचे जीव मेटाकुटीला आले आहेत
एस टी कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवत साडेतील लाखांच्यावर ऐवज मालकाला परत केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एक प्रकारे माणुसकीचा विजय झाला आहे. नक्की काय घडले जाणून घ्या
जालना: ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की “आमच्या जीआरला धक्का लागला तर मोठं आंदोलन उभं करू”.
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. क्रीडा शिक्षक प्रमोद खरात याला…
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सरकारी अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर भाजप आमदाराने भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.
ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून…