जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. क्रीडा शिक्षक प्रमोद खरात याला…
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सरकारी अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर भाजप आमदाराने भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.
ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून…