किडनी स्टोन झाल्यानंतर नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरचं किडनी स्टोनचा…
किडनीसंबंधित आजारांची लागण होऊ नये म्हणून आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे किडनी आणि शरीरातील रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया वारंवार किडनी स्टोन का होतो आणि…
बीट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण अपचन, किडनी स्टोन किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी बीटचे सेवन करू नये. यामुळे शरीरसंबंधित समस्या वाढून आरोग्य बिघडू शकते.
किडनी स्टोन झाल्यानंतर पाठीत वेदना, लघवीच्या रंगात बदल इत्यादी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.
Food Causes Kidney Stone: काही हेल्दी वाटणारे पदार्थही विशिष्ट परिस्थितीत किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे आहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, जाणून घ्या.
पाठदुखी, सांधेदुखी, संधिवात इत्यादी आजारांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पेनिकलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. पण या गोळ्या किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. किडनी निकामी होणे, किडनी कॅन्सर इत्यादी आजारांची लागण होऊ…
सध्या उन्हाळा म्हणजे सर्वात जास्त त्रासदायक झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४० च्या वर पारा चढला आहे. याचाच परिणाम पुण्यात किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे, जाणून घ्या
Kidney Stone : आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढला आहे. यामागे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. चला किडनी स्टोनला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांविषयी जाणून घेऊया.
किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात वेदना, लघवी करताना जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किडनी स्टोनचा धोका जास्त वाढण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते. पण किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. त्यामुळे किडनी फिल्टर करण्यासाठी करा हे उपाय.
किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या पदार्थांचे थेट परिणाम शरीरावर दिसून येतो.
संपूर्ण दिवसभर उपवास केल्यानंतर १२ तासांनी पाण्याचे सेवन केल्यामुळे मूत्राशयावर जास्तीचा तणाव येतो. ज्यामुळे मूत्राशयात खडे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
लघवीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक किडनी स्टोनमध्ये रूपांतरित होतात, ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करावेत.
किडनीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर पायांना सूज येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला…
किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात जमा झालेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. याशिवाय रक्त शुद्ध करणे, शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी किडनी…
थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे मुतखडा किंवा मूत्रमागातील संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या किडनी स्टोन नष्ट करण्यासाठी उपाय.