लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत पलटवार केला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि सुरू असलेल्या चर्चांबाबतही भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाच्या वादावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील, सरकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
सांगलीत बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे कौतुक करत गरज पडल्यास आपण त्याचे पहिले सदस्य होऊ असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओबीसी आरक्षणावरून थेट…
मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णायावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून "महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?" असा…
जरांगे यांची आतापर्यंत तब्बल आठ उपोषणे झाली आहेत. प्रत्येक वेळी 'मराठा समाजाच्या पाच पिढ्या बरबाद झाल्या' असा दावा केला जातो. मात्र, जर पाच पिढ्या बरबाद झाल्या असतील तर या सलग…
साताऱ्यात ओबीसी जिल्हा संघटनेच्या वतीने ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान येथील शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केले होते त्यावेळी लक्ष्मण हाके बोलत होते.
जानेवारी महिन्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. असे असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे त्रिशत्कोत्तर जयंती महोत्सवी वर्ष असल्याने, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.
मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य करून धनगर ओबीसींचा मोठा अपमान केला आहे, धनगर समाजावर जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे, असे हाके म्हणाले.