लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले.
Local Body Elections: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान काही जिलहीननमध्ये महायुती स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवारी ठरविताना सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर आहे.
२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला रोजी मतमोजणी होणार असल्यान या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात ४ नोव्हेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
शरद पवार गट राष्ट्रीवादीने आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर आघाडीतील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केली.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरु झाली आहे.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. आज, सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज विक्रीला सुरुवात होत आहे.
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, परंतु हे पक्ष युती (युती) म्हणून लढतील की स्वतंत्रपणे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी खेड येथून कार्यकत्यांचे पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकत्यांची पदाधिकाऱ
Local Body Elections : नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची घोषणा केली. या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, यावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
What is Indelible Ink: अमिट शाई तुमच्या बोटाला ओळख म्हणून लावली जाते. ही निळी शाई लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि ती कुठे बनवली जाते ते जाणून घेऊया.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली काँग्रेस लक्ष असाच अडचणीत आला होता. यावेळी अडचणींवर मात करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले.
भाजपमुळेच महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले.