गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा आणि बाग नद्यांना पूर येऊन २०० पेक्षा जास्त कमी उंचीच्या पुलांवर पाणी साचते. यामुळे आठ तालुक्यांतील ९६ गावांचा संपर्क तुटून दरवर्षी गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा…
Devendra Fadnavis: तिसऱ्या मुंबई (मुंबई 3.0) प्रकल्पाच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांवर जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प…
Ahilyanagar news: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे 'एक झाड आईच्या नावाने' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मातांच्या नावाने तब्बल ७० झाडांचे वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनासोबतच मातृऋण…
उद्योजक सुभाष गोयल यांनी सन १९८१ मध्ये ‘गोयल गंगा डेव्हलपमेंट्स’ची स्थापना केली. पुण्यात दर्जेदार आणि वेळेत घरे बांधण्यामुळे कंपनीने लवकरच विश्वासार्ह ओळख निर्माण केली.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे रिक्त असून तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून संतप्त पालकांनी व शिक्षक संघाने तातडीने…
भारतीय नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी), महाराष्ट्र फोर्स वन, अमेरिकन सैन्य दलाचे कमांडो तसेच विविध सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी विशेष मॉकड्रिल आयोजित करण्यात आले.
Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) चे पथक…
Dahi Handi 2026: दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचारांसाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात…
Pratap Sarnaik: महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक अमराठी टॅक्सी व रिक्षा चालकांनी व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांनीही प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन…
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील निविष्ठा वितरण घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने १५ कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. भूमिहीन, मयत आणि दुबार लाभार्थ्यांच्या नावावर लाभ वाटप झाल्याचा आरोप असून, आमदार कैलास पाटील यांच्या…
Satara News: सातारा जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेला वेग आला असून आतापर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने…
Mumbai Hospitals: बीएचएमएस पदवीधरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील ओपीडी सेवा मोठ्या…
आता वाळु, खनिज माफियांकडून थेट दहापट दंड वसुल होणार असुन, अनधिकृत वाहतूक आढळल्यास एकूण रॉयल्टी रकमेच्या १० पट दंड भरावा लागेल. यासाठी उमरखेड तालुक्यातील संशयास्पद उत्खनन स्थळांवर महसूल पथकांचे विशेष…
Nashik News: नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने जूनपासून आतापर्यंत ११,६०९ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. मात्र जून-जुलैमध्ये दिवसाला सुमारे २०० खड्डे आणि ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसांत तब्बल…
यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना नवी मुंबईतील गणेशमूर्ती बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असला तरी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ…
Karjat News: कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावात खराब झालेल्या रोहित्रामुळे दीड महिन्यांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलहून नवीन रोहित्र आणून महावितरणने तातडीने बसवले…
Matheran News: माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर पुढील एका महिन्यात सकारात्मक बदल दिसतील, असे…
Bhiwandi building collapse: भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाला आहे. महापालिका आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. दुर्घटनेस जबाबदार…
बसच्या टंचाईमुळे वेळेवर शाळेत जाता येत नसल्याने गोंदियातील धापेवाडा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी 'लालपरी' अडवून रास्तारोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी अतिरिक्त बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० किमी रस्त्यांची दुरवस्था झाली असून शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक पूर्ववत केली आहे.