शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसला आहे.
चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रत्नागिरी व देवगड येथील हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. उत्पादनात घट होऊनही बाजारभाव तेजीत कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तत्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुंबई एपीएमसीत 5 हजार ते 10 हजार रुपये पेटीचा दर आहे. 15 मार्चपासून हापूसची आवक सुरू होईल. निर्यात थांबल्याने कोकण हापूसची 20 ते 25 टक्के आवक आता मुंबई एपीएमसीत होईल.
लंगडा आंबा हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर पाय फॅक्चर असलेल्या आंब्याचे चित्र तयार होते. बिचार्या आंब्याला का हे असे अनोखे नाव देण्यात आले? चला तर मग, जाणून घ्या
Mango Price Drop: देशातील अनेक राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यासारख्या प्रमुख आंबा उत्पादक राज्यांमध्ये आंब्याच्या आवकात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे किमती कमी झाल्या आहेत
गुजरातमध्ये पिकणारा केशर आंबा हा भारतातील आघाडीचा आंबा निर्यातदार बनला आहे. त्याने अमेरिकेत दीर्घकाळापासून असलेल्या अल्फोन्साला मागे टाकले आहे. अमेरिका आता भारतीय आंब्यांची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
ठाण्यात आंबा महोत्सावाला नागरिकांकडून पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळत आहे.महोत्सवात दर्जेदार आंबा मिळत असल्याने ठाणेकर या महोत्सवात येतात. यावेळीही ठाणेकरांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा,असेआवाहन केळकरांनी केले.
कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी दररोज 5 ते 6 हजार पेटीची आवक होत होती. ती आता 1 ते 2 हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि…
सध्याच्या घडीला मियाझाकी वाणाच्या आंब्याची मोठी चर्चा होत आहे. एका शेतकऱ्याने याबाबत प्रयोग केला असून, त्यास यश देखील मिळाले आहे. या आंब्याला जवळपास प्रति किलोसाठी ३ ते ३.५० लाख रुपये…
आपला फॅशन डिझायनिंग व्यवसाय करण्यासह शेतीमध्ये पाऊल ठेवत, यशस्वी आंबा शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. हा शेतकरी २५ एकरातील आंबा शेतीतून वार्षिक तब्बल ४० ते ५० लाख…
आंबा शेतीला महाराष्ट्रात मोठे महत्व प्राप्त झाले असून, विशेषतः कोकणात पिकणारा हापूस आंबा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. आज आपण १०० एकरात आंबा शेती करणाऱ्या एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या आंबा शेतीबद्दल जाणून घेणार…