लैंगिक आरोग्य शिक्षिका डॉ. तान्या नरेंद्र यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की मासिक पाळीच्या वेळी शिव्या देणे हा वेदना कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
आयुष्यातील एकांताची कल्पना आणि एकटे राहणे हा कसा आनंदाने निवडलेला पर्याय आहे या विषयांवर हल्ली भरपूर बोलले जाते; एकटेपणा हा स्वायत्ततेकडे जाणारा मार्ग असल्याचे म्हटले जाते. मासिक पाळीतही गरज भासते
एका नवीन अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की ज्या मुलींना लवकर मासिक पाळीची लक्षणे दिसतात त्या वयाच्या 40 मध्येच वृद्धत्वाकडे झुकतात. यासोबतच, अनेक आजारांचा धोकादेखील असतो, जाणून घ्या
योनीतून होणारा रक्तस्त्राव लैंगिक आरोग्याबद्दल बरंंच काही सांगून जातो. जर तुम्हाला मासिक पाळीव्यतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते एखाद्या प्रकारच्या संसर्गामुळेदेखील असू शकते.
मासिक पाळीबाबत अजूनही अनेक महिलांना गैरसमजूती आहेत आणि या गोष्टींना वेळीच आळा घालण्याची गरज असते. पण त्यासाठी सर्वसामान्यांना तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. मासिक पाळीसंबंधित अज्ञान काढा
मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पण तुम्हाला माहिती आहे का की या काळात त्यांनी किती वेळा आंघोळ करावी? मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी आहे गरजेचे
मासिक पाळीदरम्यान वेदना, पोट फुगणे, असामान्य रक्तस्रावासारख्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तर अनियमित मासिक पाळी हीदेखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण ठरते सांगितले
प्रत्येक मुलीला एका विशिष्ट वेळेनंतर मासिक पाळी सुरू होते. हे घडणे देखील आवश्यक आहे. पण आजकाल मुलींमध्ये हे लहान वयातच होऊ लागले आहे. लवकर मासिक पाळी येणे धोकादायक आहे का?…
गर्भपात झाल्यानंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. आणि यावेळी शरीर स्वतःला बरे आणि स्वछ देखील करते. गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? यावर डॉक्टर काय सांगतात, बघुयात.
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतात. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या सविस्तर.
गर्भाशयाच्या अस्तरावर तयार होणारे गर्भाशयातील पॉलीप्स गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करतात, ज्यामुळे रक्तस्त्राव वाढतो. याशिवाय शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढते.
मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी अधिक स्वच्छता पाळायला हवी. अनेकदा याची जागरूकता करण्याची गरज भासते. मासिक पाळीत अधिक स्वच्छतेची काळजी का घ्यावी याबाबत तज्ज्ञांचे मत
महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आयुर्वेदिक टॉनिक खूप फायदेशीर ठरतात. मासिक पाळीशी संबंधित समस्या, हार्मोनल असंतुलन, पचन सुधारणा आणि मानसिक स्थिरतेसाठी हे टॉनिक उपयुक्त ठरू शकतात.