जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की २२ व्या वर्षी महिलांची मासिक पाळी का थांबते, तर या लेखात, प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यामागील कारणे तसेच अशा परिस्थितीत महिलांनी कोणती खबरदारी…
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये असंख्य समस्या उद्भवतात. रक्ताच्या गाठी पडू लागल्यानंतर महिलांना असह्य वेदना होतात. जाणून घ्या रक्ताच्या गाठी पडणे योग्य की अयोग्य.
गेल्या पाच वर्षांत मुलीसाठी कार्यरत शौचालये असलेल्या शाळांचा वाटा साताचाने ९६ टक्क्याहून अधिक राहिल आहे. हात धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुविधा १.४ दशलक्षाहून अधिक शाळांपर्यंत विस्तारल्या आहेत
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी महिलांच्या शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घ्या मासिक पाळी येण्याआधी दिसणारे संकेत.
महिलांना बरेचदा मासिक पाळीदरम्या वारंवार लघवीला जावे लागते. मात्र अशावेळी UTI समस्या तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसंच सतत लघवीला जाणे थकवणारे ठरू शकते. नक्की असे का होते, तज्ज्ञांनी…
शरीरात निर्माण झालेली इस्ट्रोजनची कमतरता महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे इस्ट्रोजन वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.
काही महिलांना मासिक पाळीपूर्वी जास्त पांढरा स्त्राव होतो, तर काहींना मासिक पाळीनंतर पांढरा स्त्राव होत असल्याचे दिसून येते. जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर महत्त्वाची माहिती जाणून घ्या
मासिक पाळी येण्याआधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. वारंवार चिडचिड किंवा शरीरात थकवा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात.
नवी मुंबईतील चार शाळांमध्ये 'उजास–इवोनिक इंडिया'च्या माध्यमातून 398 मुली व 602 मुलांसाठी मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता उपक्रम राबवला जाणार असून सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही होणार आहे.
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम लहान मुलांच्या सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे हल्ली मुलांना कमी वयात मासिक पाळी येत आहे. जाणून घ्या लहान वयात मासिक पाळी येण्याची कारणे.
लैंगिक आरोग्य शिक्षिका डॉ. तान्या नरेंद्र यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की मासिक पाळीच्या वेळी शिव्या देणे हा वेदना कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
आयुष्यातील एकांताची कल्पना आणि एकटे राहणे हा कसा आनंदाने निवडलेला पर्याय आहे या विषयांवर हल्ली भरपूर बोलले जाते; एकटेपणा हा स्वायत्ततेकडे जाणारा मार्ग असल्याचे म्हटले जाते. मासिक पाळीतही गरज भासते
एका नवीन अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की ज्या मुलींना लवकर मासिक पाळीची लक्षणे दिसतात त्या वयाच्या 40 मध्येच वृद्धत्वाकडे झुकतात. यासोबतच, अनेक आजारांचा धोकादेखील असतो, जाणून घ्या
योनीतून होणारा रक्तस्त्राव लैंगिक आरोग्याबद्दल बरंंच काही सांगून जातो. जर तुम्हाला मासिक पाळीव्यतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते एखाद्या प्रकारच्या संसर्गामुळेदेखील असू शकते.
मासिक पाळीबाबत अजूनही अनेक महिलांना गैरसमजूती आहेत आणि या गोष्टींना वेळीच आळा घालण्याची गरज असते. पण त्यासाठी सर्वसामान्यांना तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. मासिक पाळीसंबंधित अज्ञान काढा
मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पण तुम्हाला माहिती आहे का की या काळात त्यांनी किती वेळा आंघोळ करावी? मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी आहे गरजेचे
मासिक पाळीदरम्यान वेदना, पोट फुगणे, असामान्य रक्तस्रावासारख्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तर अनियमित मासिक पाळी हीदेखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण ठरते सांगितले
प्रत्येक मुलीला एका विशिष्ट वेळेनंतर मासिक पाळी सुरू होते. हे घडणे देखील आवश्यक आहे. पण आजकाल मुलींमध्ये हे लहान वयातच होऊ लागले आहे. लवकर मासिक पाळी येणे धोकादायक आहे का?…
गर्भपात झाल्यानंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. आणि यावेळी शरीर स्वतःला बरे आणि स्वछ देखील करते. गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? यावर डॉक्टर काय सांगतात, बघुयात.
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतात. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या सविस्तर.