तहसीलजवळील एक जागा निवडण्यात आली होती, परंतु आता चामोशी तहसीलमधील एक पर्यायी जागा प्रस्तावित प्रकल्पासाठी अधिक योग्य म्हणून ओळखली गेली आहे. नवीन जागा खाजगी, वन आणि सरकारी जमिनीचे मिश्रण आहे.
डोंबिवलीतील एका नाल्यात गुलाबी रंगाचं पाणी कंपनीने सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच व्हिडीओची दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या राजेश कदम यांनी सगळ्याचा पाठपुरावा केला आहे.
दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली.
नवी मुंबई परिसरात वीजेचा खांब कोळसून पडला आहे. या पडलेल्या वीजेच्या खांबाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. कोसळलेल्या वीजेच्या खांबामुळे स्पार्क होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला असून, प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात असल्याचा आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला.
हे जर असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या जाण्यास वेळ लागणार नाही असा मोठा गौैप्यस्फोट व्यापार संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. नेमंक प्रकरण काय, सविस्तर जाणून घ्या...
शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकार आणि एम.आय.डी.सी.च्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित धोरणांविरोधात भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
Dombivli Midc fire : डोंबिवली MIDC तील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.ही आग कोणत्या कारणामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.