राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहीत पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर इस्लामपूर शहरात प्रथमच एका व्यासपीठावर आले.
कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी कामं पण सरळ करावी लागतात. यांनी-त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही.
सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतही चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवत कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन केली.
Disha Salian Case News : दिशा सालियम मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. यामुळे राजकारण तापले असून यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमेळ्यामधील गंगेच्या पाण्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरुन आता राजकारण रंगले असून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकवणाऱ्या सत्ताधारी दलालांचा खरा चेहरा उघड करणे अत्यावश्यक होते, आणि ते कार्य आम्ही प्रामाणिकपणे केले आहे व भविष्यातही करत राहू.
Chandrahar Patil : एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. आता ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कर्जत जामखेडला भरवणार असल्याचे माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडी ऑफिसमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये आता पोलीस ठाण्यात नवीन पलंग आणले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परभणीच्या हिंसाचाराप्रकरणावर राज्यातील विविध भागात तीव्र पडसाद उमटले याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणावर काय म्हणाले राहित पवार जाणून घेऊयात..
अजित पवार व रोहित पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रीतीसंगमावर भेट झाली आहे. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्य संवादाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
भाजपचे उमदेवार राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये काट्याची टक्कर सुरु होती. अखेर सायंकाळी ७ वाजता रोहित पवारांचा निसटता विजय झाला आहे. रोहित पवार अवघ्या १२०० मतांनी विजयी झाले आहेत.
हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक पार पडली आहे. यामध्ये हरयाणामध्ये भाजपने नवा इतिहास निर्माण करत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता हरयाणा विधानसभेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये देखील पडताना दिसत आहे.…
2024 मधील जानेवारी महिन्यामध्ये दावोस समिट झाली होते. यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री व शिंदे समर्थक नेते सामील झाले होते. आता पुन्हा एकदा हा दावोस दौरा चर्चेमध्ये आला आहे. आता…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातिवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर ते म्हणाले, 'राज ठाकरे हे मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे…