अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. त्याने या यशाचे गमक उघड केले.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन विक्रम रचला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघाने मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सीरजसोबत आरसीबीने असे का केले होते/ याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.
टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सैयद किरमानी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हजेरी लावली. यावेळी त्याने या दिग्गज किरमाणी यांचे तोंडभरून कौतुक केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भाररताचा सतार वेगवान गोलंदाज इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला आहे. या दरम्यान त्याचे हैद्राबाद येथे आपल्या मुळगावी जंगी स्वागत करण्यात आले आहे. सिराजच्या सर्वोत्तम कामगिरीने भारताने ओव्हल कसोटीत विजय मिळवला आहे.
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
Cricket Marathi News: इंग्लंड विरुद्ध भारत या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही सिरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतने विजय मिळवला असून भारतकडून मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी करून इतिहास रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. या विजयांनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करत म्हटले की "भारत जिंकणार…
Ind Vs Eng 5th Test: आज ओव्हल मैदान येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सिरीजमधील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने अतुलनीय खेळ करत इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला…
इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे. शेवटच्या मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा करत फलंदाजांना चांगलेच रडवले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या मोहम्मद सिराजने मोठी कामगिरी करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. यावर माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळाला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या आहेत. या दोन विकेट्स घेण्यासोबत सिराजने मोठी कामगिरी…
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या संघाने ४ गडी गमावून ९८ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले