गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दासखीन आफ्रिकेने भारतीय संघाला ४०८ धावांनी लोळवले. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर भारतीय चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त तेव्हा मोहम्मद सिराज धावून आला.
स्वतःला क्रिकेटची जननी म्हणवणाऱ्या देशाच्या संघटनेने क्रिकेट जगतातील सध्याच्या महासत्ता असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी सामन्यांमध्ये खराब कामगिरीबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीरला ट्रोल केले आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर, सिराज त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या स्थितीत उभा राहून ब्रॉडकास्ट कॅमेऱ्यावर त्याची टोपी ठेवतानाचा व्हिडिओ समोर आला. कॅप कॅमेरा लेन्सवर लटकत राहिली, ज्यामुळे प्रेक्षकांकडून जल्लोष सुरू झाला.
१४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामाना खेळला जाणार आहे. ही मालिका WTC साठी महत्वाची असल्याचे मोहम्मद सिराजचे मत आहे.
आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा 'यॉर्कर किंग' वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच मोहम्मद सीराजने एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली येथील कसोटी सामन्यात कुलदीप यादवने दोन्ही डाव मिळून ८ बळी घेऊन शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरवार त्याने सिराजला देखील मागे टाकून पहिलं क्रमांक पटकवला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे. तो २०२५ या वर्षातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने मोठी झेप घेऊन १२ वे स्थान पटकावले आहे.
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. त्याने या यशाचे गमक उघड केले.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन विक्रम रचला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे.
पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स घेऊन सामन्यावर मजबूत पकड केली आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघाने मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सीरजसोबत आरसीबीने असे का केले होते/ याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.
टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सैयद किरमानी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हजेरी लावली. यावेळी त्याने या दिग्गज किरमाणी यांचे तोंडभरून कौतुक केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भाररताचा सतार वेगवान गोलंदाज इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला आहे. या दरम्यान त्याचे हैद्राबाद येथे आपल्या मुळगावी जंगी स्वागत करण्यात आले आहे. सिराजच्या सर्वोत्तम कामगिरीने भारताने ओव्हल कसोटीत विजय मिळवला आहे.
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
Cricket Marathi News: इंग्लंड विरुद्ध भारत या टेस्ट सिरीजमधील शेवटच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही सिरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतने विजय मिळवला असून भारतकडून मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी करून इतिहास रचला आहे.