२५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना…
Maharana Pratap Jayanti : महाराणा प्रताप यांनी अकबराच्या प्रलोभनांना बळी न पडता मेवाडच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. हल्दीघाटीचे युद्ध आणि त्यांच्या शौर्याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
मराठी भाषा बोलणारे अनेक जण आहे पण समजून उमजून बोलणारे थोडकेच. वर्षानुवर्षे मराठी बोलणाऱ्यांना देखील माहित नसावी अशी मराठी भाषेतील एक गमतीदार गोष्ट आज जाणून घेऊयात.
आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान तितकं विकसित नव्हतं मात्र तरीही महापरिनिर्वाणाचं जे काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेव माणसाच्या असाधारण मेहनतीमुळे.
'नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५' मध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाला मोठी शोभा आणली.
नवभारत समूहाच्या या उपक्रमाने इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी नवभारत समूहाचे आभार मानले आणि मंचावरून आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या.
शर्विकाला 'बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर' (Best Sports Influencer) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शर्विकाने ऐतिहासिक संवाद सादर करून उपस्थितांची 'वाहवा' मिळवली.
नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव आणि कार्यकारी संपादक संजय तिवारी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण 'इन्फ्लुएन्सर्स'ना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना यावेळी सन्मानित करण्यात येत आहे. डान्स इन्फ्लुएन्सर कुणाल मोरे याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्स्फूर्तपणे डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमादरम्यान विलास वाडेकर यांनी आपले मत व्यक्त करताना विकासाचे एक विशेष मॉडेल उपस्थितांसमोर सादर केले.
नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमात नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी बोलत होते. विचारांना प्रोत्साहन देऊनच समाज आणि राष्ट्राचा विकास साधता येतो, या भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.
जे हात बांगड्या भरुन घर सावरतात तेच हात धिटाईने सामाजात अशी काही कामगिरी बजावतात की जग त्यांना दुर्गेची उपमा देतो. नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ती प्रियांका कांबळे यांच्याशी…
महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे.