Navbharat Conclave 2026: डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले की, भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनेल आणि पुढील १,००० वर्षांचे भविष्य घडवेल. भारत 'विश्वगुरू' (जागतिक नेता/मार्गदर्शक) बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Navbharat Conclave 2026: 'नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये भूमी पेडणेकर यांनी सांगितले की, महिलांशिवाय विकसित भारत अशक्य आहे. त्यांनी हवामान बदलाचे वर्णन मानवजातीसमोरील सर्वात मोठे संकट असे केले.
Navbharat Conclave 2026: 'नवभारत कॉन्क्लेव्ह'मध्ये नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारत २३ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. त्यांनी पिकांचे अवशेष आणि कचऱ्यापासून 'ग्रीन फ्युएल' (हरित इंधन) तयार करून देशाला…
Navbharat Conclave 2026: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्ली येथे आयोजित 'नवभारत विकसीत भारत कॉन्क्लेव्ह 2026' मध्ये आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार करण्याविषयी सांगितले.
Navbharat Conclave 2026: 'नवभारत कॉन्क्लेव्ह'मध्ये सिंधिया यांनी 'विकसित भारता'साठी तीन मंत्र मांडले. बँक खाती, जीएसटी (GST) आणि आरोग्य विमा संरक्षण यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी देशाला नवी दिशा कशी दिली,…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा आणि केजचे बीडिओ विठ्ठल नागरगोजे यांच्यावर झालेल्या आरोपांना तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
रायगड मधील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत.
नवराष्ट्र डिजिटल इन्फ्लुएन्सर्स समिट 2026 मधे महाराष्ट्रभरातील जवळपास दीडशे इन्फ्लुएन्सर्स चा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर्स ची या पुरस्कारांसाठी हजारो अर्जांमधून निवड करण्यात आली.
धुळे महानगरपालिकेतील अंदाजे 45 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी स्वतः धुळे शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पुराव्यांसह रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात…
२५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना…
Maharana Pratap Jayanti : महाराणा प्रताप यांनी अकबराच्या प्रलोभनांना बळी न पडता मेवाडच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. हल्दीघाटीचे युद्ध आणि त्यांच्या शौर्याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
मराठी भाषा बोलणारे अनेक जण आहे पण समजून उमजून बोलणारे थोडकेच. वर्षानुवर्षे मराठी बोलणाऱ्यांना देखील माहित नसावी अशी मराठी भाषेतील एक गमतीदार गोष्ट आज जाणून घेऊयात.
आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान तितकं विकसित नव्हतं मात्र तरीही महापरिनिर्वाणाचं जे काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेव माणसाच्या असाधारण मेहनतीमुळे.
'नवभारत इन्फ्लुएन्सर समिट २०२५' मध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि कार्यक्रमाला मोठी शोभा आणली.
नवभारत समूहाच्या या उपक्रमाने इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी नवभारत समूहाचे आभार मानले आणि मंचावरून आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या.