नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे नीरा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी भविष्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.
नीरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्यानंतर नीरा व पाडेगाव परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत २००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.