पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली आहे.
सावनीने आजवर अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता सावनी विठुरायाच्या वारीत सहभागी झाली असून तिने यावेळी गायनसेवेने साऱ्या वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. वारीचा हा अनुभव सावनीने तिच्या व्लॉगद्वारे शेअर…
विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार आहे म्हणतात. या पंढरपुरचा राजा विटेवर उभा राहून वारकऱ्यांची वाट पाहत असतो. विठ्ठलाच्या या रुपाची भूरळ अनेकांना पडते. सावळे सुंदर रुप मनोहर असणाऱ्या या विठ्ठालाचं मंदिर…
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.
पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भक्त खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे. याचबरोबर अनेक मराठी सेलिब्रिटी या…
पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना एका धक्कादायक प्रकाराने याला गालबोट लावलं आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लाखो भाविक आणि दिंड्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानसभेत एक गंभीर दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
वारीदरम्यान कोणत्याही अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना थेट ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. राज्याच्या महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आजच जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. मात्र आता अबू आझमी यांनी माफी मागितली आहे.
तरुण वारकऱ्यांचा सहभाग हा केवळ वारीचा बदलता चेहरा नाही, तर ही आपल्या संस्कृतीची पुनर्भेट आहे. वारीत त्यांचं चालणं म्हणजे एका नव्या अध्यात्मिक चैतन्याचा प्रसार आहे.
माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात.
सराटी व अकलूज (जि. सोलापूर) हे अंतर केवळ तीन किमी असल्याने हजारो वैष्णव आदल्या दिवशीच अकलूज मुकामी येतात. यामुळे अकलूजकरांवर दोन दिवस मुक्कामाची जबाबदारी येते.
आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी नवीन पुलाच्या बांधकामाची घोषणा करण्यात आली होती. मात्र यासाठी मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाने नाराजी व्यक्त करुन तीव्र विरोध केला आहे.
महायुतीचे सरकार आल्यानंतर आज प्रथमच कौशल्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज रोजगाराची समस्या आपल्या सर्वांसमोरचे आव्हान आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर राज ठाकरे पालखीची पूजा करतील. त्यानंतर ते वारीत देखील सहभागी होणार आहेत.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीमध्ये संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायी वारी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी समजली जाते. ही पालखी आज पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली…
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते. परंतु, आज दोन वर्षांनी महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला. यामुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे…