भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
इंधन निर्यातीवर अनपेक्षित नफ्यावर कर लावल्यानंतर, देशांतर्गत इंधन विक्रीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी भारताने रिफायनरी मार्जिनवर मर्यादा घातली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे दोन दीर्घकालीन परिणाम झाले आहेत.
इंधनाचे साठा मुबलक नाहीत अशा प्रकारच्या बातम्या देशांतर्गत पसरताना दिसत आहेत. पण देशात साठा आवश्यक तेवढा आहे. असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या सगळ्यात किंमतीमध्ये मोठा फरक पडताना दिसतोय. सरकारने…
वाहनात 'पॉवर' किंवा 'एक्सपी' लेबल असलेले विशेष पेट्रोल भरत असाल, तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे साध्या पेट्रोलच्या दरात वाढ झालेली नाही.