भारताची राजधानी दिल्ली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आतापर्यंत देशाची राजधानी अनेकदा बदलली आहे. दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोलकाता होती. याबाबत तर अनेकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे…
कुंभमेळ्याला कोट्यवधी लोक सहभागी झाले होते. यामध्ये अनेकांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. असे एक कुटुंब समोर आले आहे ज्यांनी बोट चालवून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
प्रयागराज हे भारतीय शहर, जे पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जात होते. उत्तर प्रदेश राज्यातील गंगा आणि यमुना नद्यांच्या काठावर हे शहर वसलेले आहे. प्रयागराज हे भारतातील जवळजवळ सर्व समुदायांसाठी एक…
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. देशभरातील कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी येत आहे. मात्र संगमाच्या ठिकाणी महिलांच्या गोपनीयतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. कोट्यवधी लोकांनी या संगमावर स्नान केले असून अजूनही भाविकांची संख्या वाढत आहे. मात्र महाकुंभमेळ्याचे पाणी अतिशय दुषित असल्याचे समोर आले आहे.
प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला पाहायला मिळतो.
शनिवारी(15 फेब्रुवारी )रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ना रुग्णवाहिका उपलब्ध होती ना मदतीसाठी कोणताही सैनिक उपलब्ध…
१४ फेब्रुवारीपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, ५० कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले होते. महाकुंभाचे प्रशासन आणि व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरले, त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब झाली आहे, असा आरोप अखिलेश यांनी केला
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असून कोट्यवधी भाविक अमृतस्नानासाठी येत आहेत. यामध्ये मौनी पौर्णिमेसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून यासाठी प्रशासन तयारी करत आहे.
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभमेळ्याने जगाचे लक्ष वेधले आहे. करोडो नागा साधू आणि भाविकांनी गंगामध्ये अमृतस्नान केले आहे. याचबरोबर आता देशाचे पंतप्रधान…
महाकुंभमेळ्यावरुन आता संसदेमध्ये जोरदार चर्चा सुरु असून नेत्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत. सपा खासदार जया बच्चन यांच्यानंतर आता भाजप खासदार हेमा मालिनी यांनी निशाणा साधला आहे.
महाकुंभमेळा सुरु असून कोट्यवधी लोकांनी अमृतस्नान केले आहे. मात्र मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या रात्री अमृतस्नान असताना चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 30 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला. मात्र ही चेंगराचेंगरी देखील षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी २४ ते ४८ तासांत ८ ते १० कोटी लोक स्नान करतील असा अंदाज होता.मात्र वाढलेल्या गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी झाली. पण एका चेंगराचेंगरीमुळे महाकुंभाची प्रतिष्ठा पणाला लागली.