संभल जिल्ह्यातील एक ३१ वर्षीय महिलेने चार मुलांना जन्म दिला. एक बाळाच्या जन्मानंतर ५ दिवसाने ३ बाळं झाली. अशा प्रकरणांमध्ये वेळेपूर्वी प्रसूतीसह मोठे आरोग्य धोके असतात.
वयाच्या ३० वर्षांनंतर प्रजनन क्षमतेत हळूहळू घट सुरू होते. ३५ वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने होते, तर ४० वर्षांनंतर ती आणखी झपाट्याने कमी होते. ३५ वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने…
प्रसूतीनंतर खरं तर अनेकदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बाळाला सांभाळण्याच्या नादात पाठदुखीच्या त्रासामध्ये वाढ झाली असल्याचे आता समोर आले आहे. नक्की काय आहे कारण?
Stretch Marks Remedy : नेहमी विकतचे महागडे प्रोडक्ट्स कशाला? तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय दडला आहे आयुर्वेदात... गरोदरपणात त्वचेवर आलेले स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
वरुण धवनने आपल्या मुलीला Hip Dysplasia हा आजार असल्याचा खुलासा केला असून या आजाराविषयी फारशी कुणाला माहिती नाही. हा आजार बहुतेकवेळी नवजात शिशुंंमध्ये आढळून येतो.
गरोदर महिलांना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो. शरीरातील उष्णता आणि त्याशिवाय बाहेरील उष्णतेचा त्रास यामुळे महिलांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशावेळी उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी जाणून घ्या
पालक होणे हा जीवनातील एक अत्यंत आनंददायी आणि विशेष अनुभव असतो. तथापि, जीवनशैलीत बदल, संतुलित आहार आणि वजन व्यवस्थापनाचा अवलंब करून जोडपी गर्भधारणेची सुरूवात करू शकतात
मुंबईतील कामा अँड आल्बलेस रुग्णालयाने प्रथमच 'एम्ब्रियो ट्रान्सफर' प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.
जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की २२ व्या वर्षी महिलांची मासिक पाळी का थांबते, तर या लेखात, प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यामागील कारणे तसेच अशा परिस्थितीत महिलांनी कोणती खबरदारी…
सध्या अनेक महिलांना अगदी वयाच्या विशीतच मूल न होण्याची समस्या असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना वंध्यत्वाची समस्या सतावत आहे आणि हा खूपच गंभीर मुद्दा आहे. पण याचे नक्की कारण काय…
गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी पाच प्रमुख जीवनशैलीच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या सवयींमुळे गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते. म्हणून, या गोष्टींकडे विशेषतः लक्ष द्या, जाणून घ्या
जर तुम्हालाही गर्भपात केल्यानंतर गर्भधारणा होत नसेल, तर डॉ. महिमा यांचे म्हणणे लक्षपूर्वक वाचा, कारण त्यांनी या विषयावर काही महत्त्वाची माहिती दिली आहे, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
गेल्या काही वर्षांपासून जोडप्यांना बाळ होण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो आहे असं दिसून येत आहे. अनेक डॉक्टर त्यांचे अनुभव सांगतात. असाच एक अनुभव सांगण्यात आला असून ७ वर्ष एका महिलेला…
जर तुमच्या गर्भधारणेमुळे वारंवार गर्भपात होत असेल, तर तुम्ही डॉक्टर महिमा यांचे म्हणणे वाचाच. अलीकडेच अशाच एका प्रकरणाचे वर्णन केले असून बहुतेक लोकांना माहिती नसलेल्या समस्येवर प्रकाश टाकला आहे
जर तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल, तर हा लेख खूप उपयुक्त ठरू शकतो. यात गर्भधारणेबद्दलच्या एका सामान्य मिथकाची चर्चा केली आहे ज्याबाबत आजही अनेक गैरसमज आहेत, जाणून घ्या तथ्य काय…
गरोदरपणात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण दूषित वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे पोटातील बाळाचे आरोग्य धोक्यात येते.
सध्या अनेक जोडप्यांना आईवडील न होण्याची समस्या उद्भवते आहे. पण यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी नक्की काय करावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार IVF उपायातून वंध्यत्वावर मात करणे सोपं आहे
२५ ते ३४ वयोगटातील महिलांमध्ये या विकारांचे प्रमाण अधिक असून ४० टक्के महिला पहिल्यांदाच गर्भवती होत्या. ३५ वर्षांवरील महिलांमध्ये आजाराची तीव्रता तुलनेने अधिक दिसून आली.
गर्भधारणा प्रतिबंधक औषधांबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा चिंता असतील तर तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उदय भानू राणा यांचा सल्ला नक्की वाचावा. या विषयावर मौल्यवान माहिती त्यांनी दिली आहे
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचला पाहिजे कारण तो महिलांसाठी असलेल्या एका सामान्य समस्येचे निराकरण करू शकतो. बाळ होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?