अमेरिकेत सध्या एपस्टीन फाईलबाबत मोठा गदारोळ सुरू आहे, अनेक कागदपत्रांमधील अनेक नावे नष्ट करण्यासाठी त्यावर काळ्या रंगाने ती मिटवण्यात आल्याने पूर्ण सत्य जगासमोर आले नाही.
सध्या जेफ्री एपस्टिनचे प्रकरण खूपच जोरात गाजत आहे आणि यामध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावं गुंतली आहेत आणि यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचे काय कनेक्शन आहे असा सवाल केला आहे
कॉंग्रेस जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या पंतप्रधान पदाबाबत धक्कादायक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारला होता असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांचा खरपूस समाचार घेतला.
जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे (हनी ट्रॅप) असे गुन्हे आहेत. यामध्ये अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
पूर्वीपासून महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र घेतली जात होती. पण कुठेतरी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या गेल्या. राहुल गांधी यांचा मोठा मुद्दा समोर आणला.
कॉंग्रेस जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत धक्कादायक विधान केले आहे. यावेळी त्यांनी येत्या 19 डिसेंबर रोजी मराठी माणूस पंतप्रधान होईल असे वक्तव्य केले.
आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले असतानाही त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, प्रत्येकाला आपापाला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. दादांनी महायुतीत रुसण्याचा फुगण्याचा कार्यक्रम केला नाही.
नगरपालिका निवडणुकांच्या मतदानानंतर कराडमध्ये माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, या विस्कळीत प्रक्रियेने निवडणुकांवरील लोकांचा विश्वास ढासळत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी टिका करताना, काँग्रेसने तयार केलेलं हिंदी टेरर आणि भगवा आतंकवाद अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पूर्णपणे बस्ट झालं आहे. वोट बँकेच्या राजकारणासाठी या शब्दांचा वापर केला गेला.
नरेंद्र मोदींवर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न विचारून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
कितीही मोठे संकट आले तरीही कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला साथ देणारे नामदेव पाटील यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे.