विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत.
काँग्रेसमध्ये पूर्वीप्रमाणे संवाद राहिला नाही आणि जिथे संवाद नसतो तिथे छोटे कुटुंब होते. केवळ पारिवारिक संवाद राहिले आणि इतर बाबतीत विसंवाद राहिले आणि त्यामुळे पक्षावर पराभवाची वेळ आली.
भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.
पुरंदर तालुका प्रशासनाकडे तालुक्यातील दिव्यांगांची संख्याच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशासनाच्या कारभारावर प्रहार संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप अत्यल्प होते. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणी पातळी खूप खालावलेली होती. खरीप प्रमाणेच रब्बी हंगाम वायाला जाण्याची भीती होती.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील सुमारे २८३२ हेक्टर क्षेत्र विमानतळ प्रकल्प साठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन पुणे येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार, पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुरंदर विमानतळावरुन वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठकांचा धडाका सूर करण्यात आला आहे. स्थानिकांनी मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित असून, तो अखेर संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून प्रकल्पाच्या बाबतीत दररोज वेगवेगळे आदेश शासनाच्या वतीने पारित केले जात आहेत.
पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला.
पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर २०१६ मध्ये केली होती. परंतु, त्याला सुरुवातीपासून विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली होती.
राज्यातील गड किल्ले आपली ओळख आह. याच गड किल्यावर अश्लील कुत्ये तरुण पिढी कडून केले जात आहेत. तसेच त्यांना विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे.
गरिबांना केंद्रबिंदू मानून काम करणारे सरकार आहे. सामान्य, कष्टकरी, मजूर लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे आमदार विजय शिवतारे म्हणाले.