पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
Protest News: आंबोडी येथील प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे, अशोक रणपिसे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारींमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले.
भाजपामधील पूर्वाश्रमीचे बाबाराजे जाधवराव आणि गंगाराम जगदाळे यांची स्वतंत्र ताकद आहे. विजय शिवतारे यांना यापूर्वीच्या सर्व निवडणुकीत विविध पक्षांच्या अंतर्गत फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रत्यक्ष फायदा झालेला आहे.
पुरंदरचा दक्षिण भाग भात उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी महिलांनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आता महिलांना त्यांच्या शेतातील उत्पादित भात पिक प्रक्रिया करण्यासाठी वाहून नेण्याची गरज पडणार…
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये प्रेमातून सूड उफाळला. प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने नवऱ्याला कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. नवविवाहित दीपक जगतापचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.
पुरंदर तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्यात रस्ते हेच लक्षात येईना. वाहन चालकांना तर अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडीपासून नीरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर होर्डिंग वर्षानुवर्षे उभे असून, यापूर्वी विविध अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Purandar News: जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पास १०० टक्के शेतकरी संमती देत आहेत.