रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने आज पासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजापूर तालुक्यातील गाव भू,येथून झाली असून शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तसेच शेतकरी आणि…
कालांतराने जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा काहीसा मागे पडला आणि तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील नाणार परीसरात तेलशुध्दीकरणाचा (रिफायनरी) प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातुन आला होता.
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड…
राजापूर बाजारपेठेतील अनेक व्यापारी आपले सामान राजरोसपणे रस्त्यावर ठेवत असल्याने व झड्या दिवसेंदिवस वाढवत असल्याने बाजारपेठेत एखादी अप्रिय घटना घडल्यास बाजारपेठेत अग्निशमन गाडी तरी जाईल का?
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे 37 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. दुतर्फा वाहतूकही सुरू आहे.
दमण येथे राज्यस्तरीय सहकार परिषद २०२४ चे आयोजन केले होते. त्यामध्ये "बँको ब्लू रिबन पुरस्कार" सन्माननीय मधुकरराव चौधरी (मा. सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.