शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करता यावे म्हणून म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अमलात आणण्यात आली. या माध्यमातून सध्या वीजेची गैरसोय असलेल्या भागात…
आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे…
राजेगाव ते स्वामी -चिंचोली रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पाणी रस्त्यावर ठिकाणी साठून राहिले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच अंदाज प्रवाशांना येत नाही.
राजेगाव परिसरात एकेकाळी भीमा नदीच्या तीरावर असंख्य जातींच्या पक्षांचे वास्तव्य निर्माण झाल्याने भीमा नदीचा (Bhima River) संपूर्ण पट्टा हा पक्षांना पाहण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत होता.