कॉंग्रेसने मिळवले होते संसदेमध्ये 400 पार जागा जाणून घ्या 29 डिसेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य - नवभारत)
29 डिसेंबर हा दिवस स्वतंत्र भारताच्या निवडणूकीच्या व राजकारणाच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटनांचा दिवस म्हणून नोंदवला जातो. 29 डिसेंबर 1984 रोजी, काँग्रेसने लोकसभेच्या 508 पैकी 401 जागा जिंकून स्वतंत्र भारताच्या संसदीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. भ्रष्टाचार दूर करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने ही निवडणूक लढवली असली तरी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पक्षाने निवडणुकीचा अडथळा पार केला.
1984 मध्ये 31 ऑक्टोबर रोजी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. दोन महिन्यांनंतर झालेल्या निवडणुकीत देशातील जनतेने दिवंगत नेत्याला श्रद्धांजली म्हणून काँग्रेस पक्षाला मतदान केले. त्यावेळी पक्षाचे नेतृत्व इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांच्याकडे होते.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील 29 डिसेंबरच्या नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे