पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करत रामदास आठवले यांनी तृणमूल काँग्रेसच्या उर्वरित खासदार आणि आमदारांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले. त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक भाजपसोबत घेऊन जाऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले…
आगामी काळातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
भिवंडी दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू शासनमान्य करण्याची मागणी केली. शासनाचे नियंत्रण राहिल्यास गोरगरिबांचे जीव वाचतील आणि महसूलही वाढेल, असे त्यांचे…
पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली. हातभट्ट्या बंद केल्या तरी त्या पुन्हा सुरू होतात, अशी वस्तुस्थिती मांडत त्यांनी…
रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
भाजप चार जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना प्रत्येकी एक उमेदवार उभा करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे आणि त्या बारामती पोटनिवडणूक लढवण्याची…
स्वच्छतागृह आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी झाडू हाती घेऊ, अशी तंबी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांना दिली.
मुंबईतील अनेक वॉर्डामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती.
सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला.
Ramdas Athawale : राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर रामदास आठवले यांनी यापूर्वी देखील मतचोरी होत असल्याचा आरोप केला आहे.
विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी केली आहे. या भूमिकेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, त्यामुळे हिंसा भडकू शकते असा इशारा दिला…
आम्हाला रिपाइला विचारल्याशिवाय इथे कोणताच पक्ष राज्य करु शकत नाही. आम्ही कोणाकडे चर्चेला जात नाही. तेच आमच्याकडे चर्चेला येतात, असे रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या भाषा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिल्यापासून त्रिभाषा सूत्र राबवण्याचा घेतलेला निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला…
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्या बाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
आम्हालाही महामंडळ किंवा मंत्रीपद मिळवायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली. पण प्रत्येक वेळी त्यांनी विधान परिषदेसाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांना उमेदवारी दिली आहे
मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही.
भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.