रिक्षा-टॅक्सी महामंडळाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून रिक्षा व टॅक्सी चालकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
ई-रिक्षाचा मुद्दा माथेरानकरांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने उपोषण स्थळी माथेरानकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून या उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.
मोटर वाहन कायदा अधिनियम १९८८ सुधारित १९८९ नुसार कायदा सर्वांना समान असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस यांचे टॅक्स भरलेले नाही, पीयुसी नाही, इन्शुरन्स संपलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या…
याबाबत कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. दि. २२.०५.२०२१ पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना…