Axis My India Exit Poll: अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल सर्व्हेने एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने एनडीएला ४३ टक्के आणि महाआघाडीला…
पक्षनिहाय सर्वेक्षणानुसार, भाजपला एनडीएमध्ये ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८ आणि एलजेपी (रामविलास) ५ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एचएएम आणि आरएलएमला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
6 तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी 121 जागांवर मतदान होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांचे पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करून झाले आहेत.
बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधनमध्ये ही निवडणूक होणार आहे. दरम्यान एनडीएच्या जवळपास सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महागठबंधनमधील आरजेडी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
अखिलेश सिंह उद्या संध्याकाळी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तसेच, महाआघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित सोडवणार असल्याची माहिती आहे.
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी व्हीव्हीआयपी पक्षासोबत युती केली असून बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरजेडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बिहार निवडणुकीत राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीत जागावाटपावरून गोंधळ उडाला आहे.राष्ट्रीय जनता दल (राजद) २०२० प्रमाणे १४० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बिहारमधील विरोधी महाआघाडी ९ जुलै रोजी राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनर्रचनेविरोधात बिहार बंदची हाक दिली आहे, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला फायदा पोहोचवण्याचं निवडणूक आयोगाचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी बिहारमधील मतदार यादीत फेरफार करण्यास विरोध दर्शवला आहे.
बिहारमध्ये २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी भाजपने नवी रणनिती आखण्याचे संकेत दिले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत (Grand Alliance) मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. 12 जून रोजी पटणा येथे महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांची पहिली औपचारिक बैठक झाली.
लालू प्रसाद यादव यांनी एक कठोर निर्णय घेतला आणि त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला कुटुंब आणि पक्षातून काढून टाकले. लालूंच्या ५१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत हा निर्णय त्यांच्यासाठी खूप…
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांच्या पोस्टने बिहारज्या राजकारणात वादंग उठलं आहे. दरम्यान तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी पती आणि यादव कुटुंबावर गंभीर आरोप केले…
बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पक्षातूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी आज सोशल मीडियावर एक मोठा खुलासा केला. तेज प्रताप यादव यांनी कबूल केले आहे की मी अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबत…