मुंबईतील अँटॉप हिलमध्ये २७ वर्षीय घरकाम करणाऱ्या चोईसांग तामांग हिने बाल्कनीत गळफास घेऊन आत्महत्या केली. चोरीच्या संशयामुळे तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. सुसाइड नोटमध्ये तिने स्वतःची निर्दोषता व्यक्त केली.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात नामदेव जाधव (६०) यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत प्रलंबित सिव्हिल केसचा उल्लेख केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: सतत छळ सहन न करता 22 वर्षीय राधा शेळकेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सासरकडील मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून परिसरात हळहळ.
सोलापूरमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षातील हुशार विद्यार्थिनी साक्षी मैलापुरेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत; परिसरात हळहळ व्यक्त झाली.
आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून १८ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरतमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या ४ वर्षांच्या निष्पाप मुलाला १३ व्या मजल्यावरून खाली फेकले आणि नंतर.... पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून...
समाजसेविका सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मार्चमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कार्यदल स्थापन करत होते, तेव्हा विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांच्या घटना शेतकऱ्यांपेक्षाही जास्त असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात कोण जबाबदार आहे?
गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अश्यातच आता अटल सेतूवरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक वास्तव्याला होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करत होती.
बीड जिल्ह्यातून धक्कदायक घटना समोर येत आहे. बीडच्या एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जबाजारीपणा, नापिकी आणि कुटुंबावरची जबाबदारी या सगळ्यांचा मानसिक त्रासाला कंटाळून एका २७ वर्षीय युवक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याचा धक्का वडिलांना बसल्याने वडिलांचा मृत्य आणि आईलाही हृदय विकाराचा…
मुंबईच्या डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळेगाव परिसरात माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. तिला १४ महिन्याचं बाळही आहे.
जालन्यात खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. बॉयफ्रेंडच्या धमक्यांना कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी सापडल्याने…
इटावा शहरातील बाजारिया येथील जॉली हॉटेलमध्ये १०१ क्रमांकाच्या खोलीत राहण्याऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.