सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा शेवटचा सामना आज, ८ डिसेंबर २०२५ रोजी बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळवण्यात आला. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळाले नाही. याचे कारण आता समोर आले आहे.
सूर्यकुमार यादव य्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळविरुद्ध खेळताना एक महत्वपूर्ण अशी खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परंतु, त्याने मुंबईसाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. परागने आपल्या मोठ्या विश्रांती दरम्यान त्याला सामना कराव्या लागलेल्या मानसिक आणि भावनिक आव्हानांची माहिती दिली.
टी-२० स्पर्धेच्या नॉकआउट फेऱ्या त्याच्या गावी इंदूरमध्ये होणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पुण्याला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत. पुण्यात या स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.