सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी इशान किशनसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हती. त्याने १० सामन्यांमध्ये ५१७ धावा केल्या आणि सरासरी ५० पेक्षा जास्त होती. त्याला या कामगिरीनंतर भारतीय संघामध्ये स्थान मिळणार का याकडे…
पुण्यात खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे जेतेपदावर नाव कोरले.
पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यातील सामन्यात झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून इतिहास रचला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघाच्या बाहेर असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी खेळताना शानदार प्रदर्शन करत आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा शेवटचा सामना आज, ८ डिसेंबर २०२५ रोजी बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळवण्यात आला. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळाले नाही. याचे कारण आता समोर आले आहे.
सूर्यकुमार यादव य्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळविरुद्ध खेळताना एक महत्वपूर्ण अशी खेळी केली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. परंतु, त्याने मुंबईसाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. परागने आपल्या मोठ्या विश्रांती दरम्यान त्याला सामना कराव्या लागलेल्या मानसिक आणि भावनिक आव्हानांची माहिती दिली.
टी-२० स्पर्धेच्या नॉकआउट फेऱ्या त्याच्या गावी इंदूरमध्ये होणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पुण्याला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत. पुण्यात या स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.