Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे.
Operation Akhal Kulgam: काश्मीरमधील कुलगाममध्ये गेले 4 दिवस एन्काऊंटर चालू आहे आणि हे सर्वात जास्त काळ चालणारे ऑपरेशन मानले गेले आहे. इतका वेळ नक्की काय लागतोय याबाबत अधिक माहिती
Indian Army: जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे.
तीन महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता.
Terrorist Last Call Video: ऑपेरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने अनेक दहशतवाद्यांना ठार केले. यातीलच एका दहशतवाद्याचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो आपल्या आईशी शेवटचं बोलताना दिसून…
भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या जिल्हा कमांडरला ठार मारले आहे. दहशतवाद्यांचे ठिकाणे देखील उद्ध्वस्त झाले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने यशस्वीपणे राबवले आहे.
पहलगाम येथे 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी अजून सापडलेले नाहीयेत. त्यांचा शोध लष्कराकडून सुरू आहे. भारतीय सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचे पोस्टर्स देखील जारी केले आहेत.
पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठे हल्ले करत भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने मोठी कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या कठूआ परिसरात भारतीय सैन्य दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान या भागात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन राबवले आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्याची चौकशी एटीसकडून सुरू आहे. तसेच सुरक्षा संस्था त्याचा कोणत्याही नवीन दहशतवादी मॉड्यूलशी संबंध होता का? किंवा तो मोठ्या कटाची तयारी करत होता का याचा तपास करत आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिले मतदान हे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच…
काटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटेपळ जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती दंतेवाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर दंतेवाडा येथून सैनिकांची तुकडी पाठवण्यात आली. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जवानांचे पथक या जंगलात पोहोचले. येथे…
राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला, यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.