भारतात जून २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विशेषतः भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आकडेवारीत ही वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये आले आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये…
Heavy Rain Tomato Crop Damage: कराड तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोसह माळवाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतात पाणी साचल्याने काढणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले…
भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला देशात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी या पावसाने कडक उन्हापासून दिलासा दिला आहे, पण वाढत्या महागाईपासून मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची भाजी…
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळेसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. केंद्र सरकारने भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट बाजारात हस्तक्षेप करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोचे दर ८० रु. प्रति किलोपर्यंत झाले असून सरकारने जनता ब्रँडचे टोमॅटो ५२ रु. प्रति किलोने विकण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये जनता ब्रँडचे टोमॅटो कुठे उपलब्ध ते जाणून…
Tomato Price Hike: पाकिस्तानमधील ग्राहकांना आता मूलभूत अन्नपदार्थांसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. टोमॅटो, सफरचंद आणि द्राक्षे यांचा तुटवडा वाढत आहे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबद्दल चिंता वाढत आहे.
देशाच्या सर्वच भागांमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार एनसीसीएफमार्फत सामान्य ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो दराने…
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अशातच आता 70 ते 80 रुपये किलोने विकला जाणाऱ्या टोमॅटोने शंभरी पार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत…
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी उसळी दिसून येत आहे. अशातच आता टोमॅटो दराने 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत उसळी घेतली आहे.
तुम्ही कधी असा विचार तरी केला होतो का, की टोमॅटोच्या किमती इतक्या महागतील की टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर आणावे लागतील. हा विनोद नाही, हे वास्तवात घडलंय तेही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र…