जेव्हा महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित भेट घेतली.
ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.