उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात असल्याचा आणि ते विमानात हतबल दिसल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मला पंखच नाहीत, मी विमानात वेबसिरीज पाहत…
ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आता आमदारही फुटणार असल्याच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑपरेशन टायगर ३' ची गरज नसून आमदार स्वतःच बाहेर पडण्यास तयार असल्याचा…
शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६ खासदार फुटल्याच्या धक्कादायक घडामोडीनंतर मविआचे नेते प्रचंड सावध झाले असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आघाडी एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. या बैठकीत आगामी राजकीय लढाईची मोठी…
सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला आणि 'रील स्टार' (Reel star) म्हणून केल्या गेलेल्या उल्लेखाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "मी ठाकरेंचा आदर करतो."
दोन गोष्टी एकनाथ शिंदे यांनी तर दोन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी मागे घ्याव्यात. पुन्हा दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन कामाला लागावे. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील, अशी अपेक्षा शिवसेनेचे (शिंदे गट)…
Ramdas Kadam On Opration Tiger: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील पत्रावर सही आहे, पण त्याला मंत्रिपदाचा शब्द…
Aaditya Thackeray on Opration Tiger: ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.…
खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे पोस्टर समोर आले असून त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरवर "जनात शिवसेना, मनात शिवसेना" असा संदेश देण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'पर्यंत शिवसेनेत तब्बल ५ वेळा मोठी बंडखोरी झाली आहे. भुजबळ, राणे, राज ठाकरे आणि शिंदे यांच्या बंडाचा संपूर्ण इतिहास वाचा एका क्लिकवर.
निरुपम यांनी दावा केला की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेली 'उबाठा' अत्यंत कमकुवत झाली असून, पक्षातील लोकप्रतिनिधींचा आपल्याच नेतृत्वावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
शिवसेना ठाकरे गटात घुसमट, त्रास होत असल्याने खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे भवितव्य अंधःकारमय असल्याची जाणीव सर्वांनी झाली आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या अनुपस्थितीचे सविस्तर कारण स्पष्ट केले.
शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा दावा केला आहे. तसेच 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या ऑनलाईन उपस्थितीवरून त्यांनी जोरदार टोला लगावला.
इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या नेतृत्वावर आणि एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "विरोधकांचे मनोबल पूर्णपणे खच्ची झाले असून इंडिया आघाडी गलितगात्र अवस्थेत पोहोचली आहे," असा घणाघाती…
राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच आता…
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून काँग्रेस पक्षाचा त्यांना ठाम पाठिंबा आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दानवे रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे IPL मध्ये खेळाडूंचा लिलाव होतो आणि त्यांच्यावर कोट्यवधींची बोली लावली जाते अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांच्या खरेदी-विक्रीचा एक किळसवाणा खेळ सुरू आहे.