२०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या ग्रुप सी सामन्यात महाराष्ट्राकडून रामकृष्ण घोषने सवाई मानसिंग स्टेडियमवर, हिमाचल प्रदेशविरुद्ध ९.४ षटके गोलंदाजी करत ३० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या प्लेट ग्रुप सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. मेघालयविरुद्ध त्याने फक्त १० चेंडूत ३१ धावा फटकावल्या.
बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकवून विदर्भाचा विश्वासार्ह फलंदाज असणाऱ्या ध्रुव शौरीने इतिहास घडवला आहे.
कोहलीची विकेट घेतल्यानंतर विशाल जयस्वाल खूप आनंदी झाला. कोहलीकडून सामन्याच्या चेंडूवर सही मिळाल्याने आणि स्टार फलंदाजासोबत फोटो काढल्याने त्याचा आनंद आणखी वाढला.