वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने त्याचा आवडता खेळाडूबाबत खुलासा केला आहे. आर्यवीरला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी एक आवडता खेळाडू निवडण्यास सांगण्यात आले, त्याने गिलचे नाव घेतले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतकही झळकावले. आता त्याने पाकिस्तानचा सईद अन्वर आणि भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना एकाच झटक्यात मागे टाकले आहे.
एबी डिव्हिलियर्सने ना क्रिस गेलचे, ना वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले. तर एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
कोहलीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या आयपीएलमधून निवृत्तीबद्दल मोठे विधान केले आहे. यामुळे क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडाली आहे.
आरसीबीने ३ जून रोजी आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिली ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले. यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे एक मनोरंजक…
सद्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. शनिवारी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आला होता, परंतु पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला. यावर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०२५ चा ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक खास विक्रम रचला आहे.
राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, या आक्रमक फलंदाजाला एका माजी क्रिकेटपटूने एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
सध्या या सामन्यातला एक किस्सा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत तो म्हणजेच ईशान किशनचा विकेट. कालच्या सामन्यांमध्ये ईशान किशन आऊट नसतानाही तो सामना सोडायला तयार झाला.
सेहवागने काही खेळाडूंची नावे घेतली आहेत त्यांना मनाचा ठाव घेतला आहे. सेहवागने म्हटले की हे खेळाडू फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी भारतात येतात. हरल्यानंतरही तो पार्टी मागतो आणि यामुळे फ्रँचायझीच्या भारतीय खेळाडूंना…