नवरात्री उत्सवामध्ये गरबा-दांडियांचे आयोजन केले जाते. यामध्ये फक्त हिंदू समाजातील लोकांनी सहभागी व्हावेे असे आवाहन करत विश्व हिंदू परिषदेने नियमावली जारी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेने गरब्याबाबत एक विधान केले होते. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आक्षेप घेतला होता.
नागपुरातील हिंसा पूर्वनियोजित होती आणि या हिंसेमागे असलेले अनेक जण अजूनही मोकळे फिरत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अनेक विहिंप कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलं…
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे जया बच्चन या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असून आता त्यांच्या अटकेची मागणी होत आहे.
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात लोकांना प्रार्थनेसह सत्संगाच्या (Satsang) नावाखाली एकत्रित करुन त्यांचे धर्मपरिवर्तन (Caste Conversion) केलं जातं असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. या प्रकाराचा विश्व हिंदू परिषदेच्या…
शहरातील पाचोरा रोडवरील (Pachora Road) पॉवर ऑफिसजवळ बोलेरो पिकअप गाडीमध्ये सहा गुरांना कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना भडगाव विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पकडले.