राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. या योजनेचा फायदा याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना लागून राहिली आहे.
जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी स. ७.३० वा. ते दु. ३.३० पर्यंत ८३ हजार २८३ मतदान झाले. एकूण २०० मतदान केंद्रावर १ लाख ६० हजार ४५७ मतदारांपैकी ८३ हजार…
विवाह सोहळ्यांमुळे काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 तारखेला होणार आहे.
राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते.
भारतीय निवडणूक आयोगाने या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षण मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली.
केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. परंतू, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी लिंक…