सततच्या पावसामुळे रायगडच्या कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
सततच्या पावसामुळे रायगडच्या कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.






