माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक यांच्या घरासमोरदेखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची झालेली ही चाळण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अलिबाग येथे दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद साधताना गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय गणितांबाबत स्पष्ट संकेत देणे टाळले. दहीहंडी आणि गोविंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोगावलेंनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.
माथेरानमधील ६२ हात रिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा कधी येणार असा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने सर्व हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा दिल्या नसल्याने श्रमिक रिक्षा संघटना आंदोलन करीत…
माथेरानमध्ये ऐन पावसाळ्यात माथेरानसारख्या दुर्गम पर्यटनस्थळी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाताळगंगा प्रकल्पातील कामगारांच्या गेल्या दशकभराच्या संघर्षांनंतरही प्रलंबित विविध मागण्यांबाबत कंपनी प्रशासनाने कोणाताही निर्णय न घेतल्याने कामगार संतप्त झाले आहेत. या कामगरांनी रिलायन्स कंपनीच्या गेटवर धडक देण्याचा निर्धार…
महाडकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला! गेल्या काही दिवसांपासून शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता अखेर ही समस्या सुटली आहे. आता पाणीपुरवठा बुधवार, २७ ऑगस्टपासून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू करण्यात…
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास चाकरमान्यांसाठी सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पडद्यामागून घडत असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता माथेरानमध्ये लवकरच मोठा राजकीय धमाका पाहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये एका पक्षाचे काही प्रमुख नेते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पाबळ खोऱ्यातील वरप, पाबळ, जीणें, महाल मीरा डोंगर या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील २९ वाड्यातील सुमारे ६०० च्या आसपास आदिवासी जमा…
गेल्यावर्षी तिसे गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. यावेळी योग्य नियोजन करून संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र दोन…
कर्जत मुरबाड मार्गवरील कळंब गावाजवळील रस्त्यात दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे कळंबच्या धोकादायक वळणावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने गोदरेज कंपनीमधील कामगारांच्या आणि स्थानिक ठेकेदार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला…
Panvel Marathon: देशातील पहिल्या 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन'ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मॅरेथॉनला एआयएमएस प्रमाणपत्र मिळाल्याने स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.
एसआयआरपूर्वी २ लाख ४९ हजार ९८६ मतदारांनी आपली गणना पत्रे भरून दिली आहेत. एकूण प्राप्त झालेल्या २ लाख ४९ हजार ९८६ गणना पत्रांपैकी १ लाख ७ हजार ८०० मतदारांनी स्वतःहून…
माथेरानमधील शार्लोट लेकमधून काढला जाणारा गाळ नाल्यांमध्ये सोडला जात असल्याने पर्यावरणाच्या नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. गाळाचा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापर करता येत असतानाही तो पाण्याच्या प्रवाहात सोडला जात असल्याने स्थानिक…
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. वडखळ जवळी अलिबागकडे जाण्यासाठी महामार्गावरुन उतरण्यासाठी असलेल्या सर्विस रोडची चाळण झाली आहे.
Matheran News: माथेरानमधील शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. माथेरान नगरपरिषदेकडून गाळ काढण्यासाठी मजूर लावण्यात आले असून, जुन्याच पद्धतीने काम केले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र,…
श्रीवर्धन तालुक्यातील प्रस्तावित दिघी बंदर विस्तार प्रकल्पावर झालेल्या जनसुनावणीत स्थानिक नागरिकांनी पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेच्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवले. आदिवासी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर स्थानिकांचा आक्षेप आहे.
माथेरानमधील शार्लोट लेकमधून भर पावसात वारंवार पाणी सोडण्यात आल्याने या प्रकारावरून आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माथेरान नगरपरिषदेला नोटीस बजावत पाणी सोडण्यामागील कारणांसह संपूर्ण…
महाड एमआयडीसीतील विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.