मुरुडला CNG पंप कधी मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. CNG पंप नसल्याने बस उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
अलिबाग विधानसभेच्या २०२४ साली झालेल्या निवडणूकीत अलिबाग विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यांना मदत केली त्यांच्याकडून आम्हाला जिल्हा परिषद निवडणूकीत मदतीची अपेक्षा होती.
माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्या.
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाचे अभियान आहे, ज्याचा उद्देश शाळांमध्ये आनंददायी, प्रेरणादायी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करणे आहे.
कर्जत नगरपरिषदेमध्ये विविध विषय समिती सदस्य आणि नंतर सभापती पदाची निवडणूक पार पडली. या नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली.
माथेरान हे जैव विविधतेसाठी ओळखले जाते. जैव विविधता टिकून रहावी, प्राण्यांना मुक्त संचार करावा यासाठी वनअधिकार कायद्यानुसार याठिकाणी कोणत्याही प्रकारचे कुंपण घालण्यास प्रतिबंध आहे.
माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय व विभागस्तरावर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रायगड परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून BJP आणि ठाकरे गट एकत्र होऊ…
पनवेल मुंबई महानगर क्षेत्रातील विस्तारीत भागाची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणाच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे.
कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणात २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनची मदत घेतली.
ब्रिटिश काळापासून सुरू हातरिक्षा ओढण्याच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.
श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या कालावधीत अनेक विकासकामे हाती अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासक घेण्यात आली, काही पूर्ण झाली तर काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन ड्युटीवर नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आशा सेविकांनी ना आरोग्य किट उपलब्ध करून दिले, ना मानधन देण्यात आल्याचा आरोप…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या निकालाने श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकली आहे. मतदारांनी स्पष्टपणे छेद दिला असून नव्या राजकीय गणितांना जन्म दिला…
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती झाल्या असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.