वसईतील भुईगाव, रानगाव, पाचूबंदर-लांगेबंदर आणि नवापूर किनाऱ्यांवरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम CRZ परवानगीअभावी रखडले आहे. 30 कोटींचा निधी मंजूर असूनही प्रकल्प सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात उधाणाच्या लाटांमुळे कोळीवाडे, शेती आणि किनारी निसर्गसंपदेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वसईतील भुईगाव, रानगाव, पाचूबंदर-लांगेबंदर आणि नवापूर किनाऱ्यांवरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम CRZ परवानगीअभावी रखडले आहे. 30 कोटींचा निधी मंजूर असूनही प्रकल्प सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात उधाणाच्या लाटांमुळे कोळीवाडे, शेती आणि किनारी निसर्गसंपदेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.






