• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kiren Rijiju Says Government Will Reduce Accidents By 50 Percent

भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे 1.8 लाख मृत्यू ! अपघात 50 टक्क्याने कमी करण्यासाठी सरकार अवलंबणार ‘ही’ उपाययोजना

भारतात रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 24, 2025 | 06:05 PM
फोटो सौैजन्य: iStock

फोटो सौैजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात दिवसेंदिवस वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे आपसूकच रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे भारतात रस्ते अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ झाली आहे. ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी या रस्ते अपघाताच्या घटना कमी कशा होतील याकडे सरकार बारकाईने विचार करताना दिसत आहे.

भारतातील रस्ते सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी ते म्हटले की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. ही प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे आणि हे थांबवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया, भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागतो.

नवीन SUV च्या नावाने ग्राहकाला लावला चुना! जुनी कार विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्राहकाला मिळणार लाखो रुपये

भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी धक्कादायक !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती की भारतात दरवर्षी सुमारे 4.8 लाख रस्ते अपघात होतात ज्यात 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 4 लाख लोक गंभीर जखमी होतात. यामध्ये सर्वात जास्त दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक नुकसान आणि खराब रस्ते

अहवालानुसार, रस्ते अपघातांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 3% जीडीपीचे नुकसान होते. एवढेच नाही तर, रस्त्यांची खराब रचना आणि अव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर देखील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अनेक अपघात खराब रस्ते आणि चुकीच्या इंजिनिअरिंगमुळे होतात.

सरकारची उपाययोजना

सध्या भारत सरकार रस्ते सुरक्षेबाबत मोठ्या सुधारणांवर काम करत आहे. 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत, ज्यात रस्ते सुरक्षा शिक्षण, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रस्त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?

नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकार आणि उद्योगांचे सहकार्य महत्वाचे

उद्योग आणि सरकार यांच्यात चांगल्या समन्वयाची गरज आहे असे केंद्रीय मंत्री यांनी अधोरेखित केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत नवीन योजना आणि प्रगत उपायांचा अवलंब करून आपण अपघातांची संख्या कमी करू शकतो असे त्यांचे मत आहे. यासाठी, जागरूकता मोहिमा आणि सुरक्षा नियमांचे पालन योग्यरीत्या करणे आवश्यक आहे.

Web Title: Kiren rijiju says government will reduce accidents by 50 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Accident
  • auto news
  • Road Safety

संबंधित बातम्या

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
1

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर
2

15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर

Nissan च्या ‘या’ कारवर मिळतेय 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, नुकतेच NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

Nissan च्या ‘या’ कारवर मिळतेय 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, नुकतेच NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी
4

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.