• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kiren Rijiju Says Government Will Reduce Accidents By 50 Percent

भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे 1.8 लाख मृत्यू ! अपघात 50 टक्क्याने कमी करण्यासाठी सरकार अवलंबणार ‘ही’ उपाययोजना

भारतात रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 24, 2025 | 06:05 PM
फोटो सौैजन्य: iStock

फोटो सौैजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात दिवसेंदिवस वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे आपसूकच रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे भारतात रस्ते अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ झाली आहे. ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी या रस्ते अपघाताच्या घटना कमी कशा होतील याकडे सरकार बारकाईने विचार करताना दिसत आहे.

भारतातील रस्ते सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी ते म्हटले की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. ही प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे आणि हे थांबवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया, भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागतो.

नवीन SUV च्या नावाने ग्राहकाला लावला चुना! जुनी कार विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्राहकाला मिळणार लाखो रुपये

भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी धक्कादायक !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती की भारतात दरवर्षी सुमारे 4.8 लाख रस्ते अपघात होतात ज्यात 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 4 लाख लोक गंभीर जखमी होतात. यामध्ये सर्वात जास्त दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक नुकसान आणि खराब रस्ते

अहवालानुसार, रस्ते अपघातांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 3% जीडीपीचे नुकसान होते. एवढेच नाही तर, रस्त्यांची खराब रचना आणि अव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर देखील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अनेक अपघात खराब रस्ते आणि चुकीच्या इंजिनिअरिंगमुळे होतात.

सरकारची उपाययोजना

सध्या भारत सरकार रस्ते सुरक्षेबाबत मोठ्या सुधारणांवर काम करत आहे. 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत, ज्यात रस्ते सुरक्षा शिक्षण, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रस्त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.

Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?

नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकार आणि उद्योगांचे सहकार्य महत्वाचे

उद्योग आणि सरकार यांच्यात चांगल्या समन्वयाची गरज आहे असे केंद्रीय मंत्री यांनी अधोरेखित केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत नवीन योजना आणि प्रगत उपायांचा अवलंब करून आपण अपघातांची संख्या कमी करू शकतो असे त्यांचे मत आहे. यासाठी, जागरूकता मोहिमा आणि सुरक्षा नियमांचे पालन योग्यरीत्या करणे आवश्यक आहे.

Web Title: Kiren rijiju says government will reduce accidents by 50 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Accident
  • auto news
  • Road Safety

संबंधित बातम्या

Renault Kwid Facelift लवकरच होणार लॉन्च; कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक कार
1

Renault Kwid Facelift लवकरच होणार लॉन्च; कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक कार

सणासुदीच्या काळात नवीन वाहनाला द्या Altimate Protection, कशी निवडावी पॉलिसी?
2

सणासुदीच्या काळात नवीन वाहनाला द्या Altimate Protection, कशी निवडावी पॉलिसी?

IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन
3

IIEV 2025: फ्युचरेक्स ग्रुपतर्फे पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2025’ जाहीर; पुण्यात इलेक्ट्रिक क्रांतीचे महाप्रदर्शन

GST कपातीनंतर तब्बल 69 हजार रुपयांनी स्वस्त झाली TVS Star City Plus, कोणत्या बाईक्सना देणार टक्कर
4

GST कपातीनंतर तब्बल 69 हजार रुपयांनी स्वस्त झाली TVS Star City Plus, कोणत्या बाईक्सना देणार टक्कर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.