• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Budget »
  • Budget Preparation Team Confined Not Allowed To Use Mobile Phones

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला का ठेवतात बंदिस्त? मोबाईल वापरण्याचीही नसते परवानगी! वाचा सविस्तर…

देशाचा अर्थसंकल्प तयार करताना, त्यात अर्थमंत्री यांच्यासह केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांचे आणि अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्याच्या ७ दिवस आधी संपूर्ण टीम संसदेतील उत्तर ब्लॉक-मुख्यालयामध्ये बंदिस्त ठेवली जाते. इतकेच नाही तर त्यांना मोबाईल देखील वापरण्याची परवानगी नसते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 21, 2024 | 07:08 PM
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला का ठेवतात बंदिस्त? मोबाईल वापरण्याचीही नसते परवानगी! वाचा सविस्तर...

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला का ठेवतात बंदिस्त? मोबाईल वापरण्याचीही नसते परवानगी! वाचा सविस्तर...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२३ जुलै रोजी निर्मला अर्थमंत्री सीतारामन देशाचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र, आता देशाचा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना 16 जुलै रोजी झालेल्या हलवा समारंभापासून बंदिस्त ठेवण्यात आले आहे. याबाबत अनेकांना प्रश्न निर्माण होतो की? अर्थसंकल्प तारयार करणाऱ्या टीमला नेमके बंदिस्त का ठेवले जाते? इतकेच नाही तर कुटूंबीयांसोबत बोलण्याची देखील परवानगी नसते? याशिवाय संसदेतील उत्तर ब्लॉक-मुख्यालय असलेल्या परिवारातून बाहेर देखील पशु दिले जात नाही? याच पार्श्वभूमीवर आज आपण अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला नेमके बंदिस्त का ठेवले जाते? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

ही आहेत प्रमुख कारणे?

अर्थसंकल्पामुळे काय महागणार आणि काय स्वस्त होणार हे समजत असते. याशिवाय नागरिकांच्या जीवनशैलीवर नेमका काय परिणाम होणार? याबाबत देखील माहिती मिळत असते. परिणामी, देशाचा अर्थसंकल्प हा खूप गोपनीय पद्धतीने तयार केला जातो. विशेष म्हणजे कित्येक महिन्यांच्या कालावधीनंतर संसदेत अर्थसंकलप सादर केला जातो. त्यामुळे ही गोपनीयता पाळली जाते.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ हॅन्डल)

देशाचा अर्थसंकल्प नेमका कोण तयार करते? ‘ही’ आहे यंदाची संपूर्ण टीम… ज्यांनी दिलंय मोलाचं योगदान!

मोबाईल वापरण्यासही नसते परवानगी

सर्वसाधारणपणे अर्थसंकलप सादर करणाऱ्या टीमला एक आठवडा आधी बंदिस्त ठेवले जाते. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण टीमच्या नावांबाबत गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱयांना मोबाईल वापरण्याची आणि कुटुंबियांना भेटण्याची देखील परवानगी नसते. याशिवाय इंटरनेट नसलेल्या एका मोठ्या खोलीमध्ये त्यांच्यासाठी केवळ एक इनकमिंग असलेला लँडलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला जातो. अधिकाऱ्यांना आपल्या परिवारातील सदस्यांसोबत बोलायचे असेल तर त्यांच्यासोबत त्यावेळी गुप्तचर विभागाचा कर्मचारी असतो. इतकेच नाही तर त्यांचे संपूर्ण बोलणे हे टॅप केले जाते.

जेवणाची होते तपासणी

संपूर्ण सात दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण टीमसोबत एक डॉक्टरांचे पथक असते. त्यांच्यासाठी येणाऱ्या जेवणाची तपासणी केली जाते. केंद्रीय अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात. त्यावेळी टीममधील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते.

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कोसळेल की सुधारेल? वाचा… काय सांगितलंय तज्ज्ञांनी?

काय आहे ‘लॉक-इन’ संकल्पना?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘लॉक-इन’ म्हणजे काय? तर ‘लॉक-इन’ हा अनेक दिवसांचा कालावधी असतो. जो अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी अस्तित्वात असतो. अर्थसंकल्प बनवण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे हे ‘लॉक इन’ असते. अर्थात आता २३ जुलै रोजी यावेळीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर 16 जुलै रोजी झालेल्या हलवा समारंभासह, उत्तर ब्लॉक-मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी लॉक-इन कालावधी सुरू झाला आहे.

म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण करेपर्यंत वरील सर्व अधिकारी आणि त्यांची कर्मचाऱ्यांची सर्व टीम बंदिस्त राहते. विशेष म्हणजे या सर्वांना उत्तर ब्लॉक-मुख्यालय परिसर सोडण्याची किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची परवानगी नसते. किंवा मोबाईल वापरण्याची देखील परवानगी नसते. 1950 मध्ये बजेट लीक झाल्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी राजीनामा दिल्यापासून ही परंपरा काटेकोरपणे पाळली जात आहे.

Web Title: Budget preparation team confined not allowed to use mobile phones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Income Tax Slab
  • real estate
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
1

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची मागणी 9 टक्क्याने झाली कमी, परंतु किमती 14 टक्क्याने वाढल्या
2

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची मागणी 9 टक्क्याने झाली कमी, परंतु किमती 14 टक्क्याने वाढल्या

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज
3

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
4

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.