• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • After Hysterectomy Women May Develop Serious Problems In The Future

गर्भाशय काढून टाकल्यानंतर भविष्यात महिलांमध्ये उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या

मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावात जातात.तसेच या समस्या आणखीन गंभीर झाल्यानंतर गर्भाशय काढून टाकण्यास सांगितले जाते. अशावेळी महिलांच्या मनात अनेक समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया महिलांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2024 | 10:42 AM
शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का?

शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तणावपूर्ण आणि चुकीची जीवनशैली जगल्यामुळे महिलांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे छोटे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावात जातात.

चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून आल्या आहेत. याचा मोठा धोका महिलांच्या गर्भाशय आणि अंडाशयाला असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्यासंबंधित होणारे आजार सामान्य झाले असून अनेकांमध्ये दिसून आले आहेत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: वयाच्या ९ किंवा १० वर्षात मासिक पाळी येण्यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घ्या सविस्तर

महिलांना गर्भाशयाची समस्या निर्माण झाल्यानंतर काहीवेळ गर्भाशय काढावे लागते. तसेच महिलांची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढले जाते. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झालेली असते. त्यातील सर्वच महिलांना उद्भवणारा प्रश्न म्हणजे गर्भाशय काढल्यानंतर महिलांमध्ये कोणत्या समस्या जाणवतात का? शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पुजा माधव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीनंतर गर्भायश काढलं की नाही यावर सर्व समस्या अवलंबून असतात. हिस्टेरेक्टॉमीनंतर ओटीपोटाचे कार्ये बदलण्याची शक्यता असते. पण मासिक पाळी जाण्यापूर्वी गर्भाशय काढले तर स्त्रियांच्या आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच 40 ते 50 वयोगटातील महिलांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.

हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय

गर्भाशय का काढले जाते?

गर्भाशयात झालेल्या फ्रॉयबॉईड, एंडोमेट्रोसिस, पेल्विकमध्ये वेदना किंवा कॅन्सर इत्यादी कारणांमुळे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. महिलांच्या शरीरात सगळ्यात नाजूक भाग म्हणजे महिलांचे गर्भाशय. हेच गर्भाशय काढून टाकल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर महिलांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पोटात गर्भाशय नसल्यामुळे पेल्विक कार्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After hysterectomy women may develop serious problems in the future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • menstruation health

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
4

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.