• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Follow These Simple Tips To Take Care Of Skin Health During Heavy Rains

मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, चेहरा राहील कायमच फ्रेश

पावसाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये त्वचा अतिशय ड्राय आणि निस्तेज होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2025 | 03:10 PM
मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्यामुळे आरोग्य आणि त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. राज्यभरात सतत पडत असलेल्या अवकाळी पावसात त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर वातावरणात आर्द्रता वाढू लागते. या आर्द्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही मेकअप केला किंवा कोणतेही प्रॉडक्ट लावले तरीसुद्धा चांगली दिसत नाही. त्यामुळे पावसाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नियमित फॉलो केल्यास तुमची त्वचा कायमच चमकदार राहील.(फोटो सौजन्य – iStock)

नाकावरील blackheads मुळे चेहरा खराब झाला आहे? तांदळाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने वापर करून क्षणार्धात घालवा ब्लॅकहेड्स

भरपूर पाण्याचे सेवन:

वर्षाच्या बाराही महिने भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहते. थंडगार वातावरणात बऱ्याचदा सगळ्यांचं अतिशय कमी तहान लागते. मात्र तहान कमी लागते म्हणून पाण्याचे कमी सेवन करू नये. पावसाळ्यातील वातावरणात त्वचा अतिशय चिकट होऊन जाते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करून त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवावी. दिवसभरात कमीत कमी ८ ते ९ ग्लास पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचा फ्रेश दिसू लागते.

मॉइस्चराइरचा वापर:

पावसाळ्यात त्वचा अतिशय कोरडी पडते. त्वचेतील ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा निस्तेज आणि रुक्ष दिसू लागतो. अशावेळी चेहऱ्यावर मॉइस्चराइर लावावे. मॉइस्चराइर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये मॉइस्चराइरचा वापर करावा. यादिवशी जेल बेस्ड मॉइस्चराइझर अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे त्वचा चिकट किंवा तेलकट होणार नाही.

कोमट पाण्याची अंघोळ करावी:

पावसाळ्यात सगळीकडे थंडावा असतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करण्याऐवजी गरम पाण्याची अंघोळ करण्यास प्राधान्य द्यावे. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. यामुळे त्वचेवर चिटकून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याची अंघोळ नियमित केल्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि त्वचा फ्रेश आणि निरोगी राहील.

पुरुषांना लांब केस असलेल्या महिलाच का आवडतात? जाणून घ्या काय सांगते विज्ञान

पौष्टिक पदार्थांचे सेवन:

सर्वच ऋतूंमध्ये पौष्टिक आहार घ्यावा. आहारात पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडत नाही. पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि उष्ण पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these simple tips to take care of skin health during heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • monsoon care
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे
1

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय
2

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण
3

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट
4

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.