(फोटो सौजन्य: Youtube)
भारतीय स्वयंपाकात मिरचीचं एक वेगळं स्थान आहे. ती केवळ तिखटपणासाठीच नाही तर चवीला उठाव देण्यासाठीही ओळखली जाते. महाराष्ट्रात मिरचीचा वापर विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो, मग ती ठेचा असो, लोणचं असो किंवा भाजी. पण आज आपण एक खास, पारंपरिक आणि घराघरात लोकप्रिय असलेली रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे भरली मिरची. ही भाजी तिखट, मसालेदार आणि सुगंधी असते, जी गरम पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते.
भरली मिरची ही रेसिपी केवळ स्वादिष्ट नाही, तर बनवायलाही सोपी आहे. ह्यात हिरव्या मिरच्या मसालेदार सारणाने भरून त्या थोड्या तेलात परतल्या जातात. काही जण त्यात खोबरे, शेंगदाणे, वेलची किंवा थोडी गोडीही घालतात. ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात पोळीसोबत खाल्ली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही तोंडाला पाणी सुटणारी भरली मिरची बनवण्याची पारंपरिक पद्धत.
साहित्य :
कृती :






