• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • As Much As 95 Percent Water Storage In Yeldari Dam Of Parbhani

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 17, 2025 | 09:42 AM
परभणीच्या येलदरी धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा; पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

परभणीच्या येलदरी धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा; पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा (File Photo : Dam)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

परभणी : राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात परभणीच्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरण ९५ टक्क्यांवर पोहोचले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरीतून वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुसार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी एका परिपत्रकानुसार येलदरी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रात १८०० क्यूसेकने पाणी सोडावे लागणार असल्याचे कळवले आहे.

मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपुर्णा धरणातून १९ दरवाज्यापैकी ३ दरवाज्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे येलदरी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. परिणामी, येलदरी धरण ९५ टक्के भरले आहे.

पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात

धरणाच्या पावसाळ्यातील पाणी साठवण करण्याच्या नियमानुसार व धरणात येणाऱ्या पाण्यामुळे धरणातून १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता येथील जलविद्युत केंद्राचे दोन युनिट सुरू करून त्यातून १८०० क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडला. त्यामुळे पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी नदी पात्रात असणाऱ्या विद्युत मोटारी, जनावरे व शेती उपयोगी साहित्य नदी पात्रापासून लांब ठेवावे, असे आवाहन येलदरी धरण प्रशासनाने केले आहे.

Web Title: As much as 95 percent water storage in yeldari dam of parbhani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Parbhani News
  • Water Issue

संबंधित बातम्या

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
1

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
2

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”
3

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

दहेगाव बंगला पोलीस चौकीला मुहूर्त सापडेना! नऊ वर्षांपूर्वी झाली होती चौकीची घोषणा
4

दहेगाव बंगला पोलीस चौकीला मुहूर्त सापडेना! नऊ वर्षांपूर्वी झाली होती चौकीची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Nov 17, 2025 | 07:20 PM
Bomb Expiry Date: बॉम्बची एक्सपायरी डेट असते का; कालबाह्य स्फोटकांचा धोका का वाढतो?

Bomb Expiry Date: बॉम्बची एक्सपायरी डेट असते का; कालबाह्य स्फोटकांचा धोका का वाढतो?

Nov 17, 2025 | 07:15 PM
‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण

‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण

Nov 17, 2025 | 07:06 PM
Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Nov 17, 2025 | 07:06 PM
मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

Nov 17, 2025 | 06:59 PM
खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

Nov 17, 2025 | 06:58 PM
काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

Nov 17, 2025 | 06:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.